शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

पाणी असूनही शेतीला देणे अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:48 IST

तब्बल नऊ वर्षांनंतर जायकवाडी पूर्ण भरले. पण हे पाणी पूर्ण क्षमतेने शेतकºयांना देण्यासाठी सिंचन व्यवस्थाच अस्तित्वात नसल्याची कबुली जलसंपदामंत्री गिरीश महाजन व राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी स्वतंत्र पत्रकार परिषदेत दिली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तब्बल नऊ वर्षांनंतर जायकवाडी पूर्ण भरले. पण हे पाणी पूर्ण क्षमतेने शेतकºयांना देण्यासाठी सिंचन व्यवस्थाच अस्तित्वात नसल्याची कबुली जलसंपदामंत्री गिरीश महाजन व राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी स्वतंत्र पत्रकार परिषदेत दिली. कालवे, चाºयांच्या दुरुस्तीसाठी उद्योगांच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू असल्याचेही शिवतारे म्हणाले.गोदावरी पाटबंधारे महामंडळात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आढावा घेतला. पत्रपरिषदेत ते म्हणाले, जायकवाडीच्या मुख्य कालव्याचे सिमेंट अस्तीकरण, स्लॅब उद्ध्वस्त झाल्यामुळे वहन क्षमता घटली आहे. उजव्या कालव्याची वहन क्षमता ३ हजार ६०० क्युसेक असताना केवळ १८०० क्युसेक पाणीच वाहून नेता येत आहे. डाव्या कालव्याची तर अधिकच दुरवस्था झाली. त्यातून केवळ ८०० क्युसेक पाणीच वाहू शकते. कालवे, चाºया, पोटचाºया पूर्णपणे मिटल्या आहेत. त्यामुळे धरण शंभर टक्के भरले तरी पूर्ण क्षमतेने शेतीला पाणी देणे अशक्य आहे.जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले, गोदावरी खोºयातील पाणी अडविण्यासाठी ४८०० कोटींचा अधिकचा निधी लागणार आहे. हा निधी उभा करण्यास राज्यपालांनी मंजुरी दिली आहे.उजनीचे पाणी मराठवाड्यातउजनीचे पाणी मराठवाड्यात आणले जाईल. त्यासाठी सोमथळी व उधाळ बंधाºयांच्या कामांना मंजुरी दिल्याचे शिवतारे म्हणाले.तर कृष्णा खोºयातून मराठवाड्याला २३.६६ टीएमसी पाणी मिळाले पाहिजे. यातील ७ टीएमसीला लवादाने मंजुरी दिल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.