शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

पाणी असूनही शेतीला देणे अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:48 IST

तब्बल नऊ वर्षांनंतर जायकवाडी पूर्ण भरले. पण हे पाणी पूर्ण क्षमतेने शेतकºयांना देण्यासाठी सिंचन व्यवस्थाच अस्तित्वात नसल्याची कबुली जलसंपदामंत्री गिरीश महाजन व राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी स्वतंत्र पत्रकार परिषदेत दिली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तब्बल नऊ वर्षांनंतर जायकवाडी पूर्ण भरले. पण हे पाणी पूर्ण क्षमतेने शेतकºयांना देण्यासाठी सिंचन व्यवस्थाच अस्तित्वात नसल्याची कबुली जलसंपदामंत्री गिरीश महाजन व राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी स्वतंत्र पत्रकार परिषदेत दिली. कालवे, चाºयांच्या दुरुस्तीसाठी उद्योगांच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू असल्याचेही शिवतारे म्हणाले.गोदावरी पाटबंधारे महामंडळात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आढावा घेतला. पत्रपरिषदेत ते म्हणाले, जायकवाडीच्या मुख्य कालव्याचे सिमेंट अस्तीकरण, स्लॅब उद्ध्वस्त झाल्यामुळे वहन क्षमता घटली आहे. उजव्या कालव्याची वहन क्षमता ३ हजार ६०० क्युसेक असताना केवळ १८०० क्युसेक पाणीच वाहून नेता येत आहे. डाव्या कालव्याची तर अधिकच दुरवस्था झाली. त्यातून केवळ ८०० क्युसेक पाणीच वाहू शकते. कालवे, चाºया, पोटचाºया पूर्णपणे मिटल्या आहेत. त्यामुळे धरण शंभर टक्के भरले तरी पूर्ण क्षमतेने शेतीला पाणी देणे अशक्य आहे.जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले, गोदावरी खोºयातील पाणी अडविण्यासाठी ४८०० कोटींचा अधिकचा निधी लागणार आहे. हा निधी उभा करण्यास राज्यपालांनी मंजुरी दिली आहे.उजनीचे पाणी मराठवाड्यातउजनीचे पाणी मराठवाड्यात आणले जाईल. त्यासाठी सोमथळी व उधाळ बंधाºयांच्या कामांना मंजुरी दिल्याचे शिवतारे म्हणाले.तर कृष्णा खोºयातून मराठवाड्याला २३.६६ टीएमसी पाणी मिळाले पाहिजे. यातील ७ टीएमसीला लवादाने मंजुरी दिल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.