शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
4
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
5
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
6
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
7
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
8
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
9
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
10
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
11
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
12
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
13
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
14
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
15
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
16
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
18
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
19
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
20
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

पाणी असूनही शेतीला देणे अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:48 IST

तब्बल नऊ वर्षांनंतर जायकवाडी पूर्ण भरले. पण हे पाणी पूर्ण क्षमतेने शेतकºयांना देण्यासाठी सिंचन व्यवस्थाच अस्तित्वात नसल्याची कबुली जलसंपदामंत्री गिरीश महाजन व राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी स्वतंत्र पत्रकार परिषदेत दिली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तब्बल नऊ वर्षांनंतर जायकवाडी पूर्ण भरले. पण हे पाणी पूर्ण क्षमतेने शेतकºयांना देण्यासाठी सिंचन व्यवस्थाच अस्तित्वात नसल्याची कबुली जलसंपदामंत्री गिरीश महाजन व राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी स्वतंत्र पत्रकार परिषदेत दिली. कालवे, चाºयांच्या दुरुस्तीसाठी उद्योगांच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू असल्याचेही शिवतारे म्हणाले.गोदावरी पाटबंधारे महामंडळात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आढावा घेतला. पत्रपरिषदेत ते म्हणाले, जायकवाडीच्या मुख्य कालव्याचे सिमेंट अस्तीकरण, स्लॅब उद्ध्वस्त झाल्यामुळे वहन क्षमता घटली आहे. उजव्या कालव्याची वहन क्षमता ३ हजार ६०० क्युसेक असताना केवळ १८०० क्युसेक पाणीच वाहून नेता येत आहे. डाव्या कालव्याची तर अधिकच दुरवस्था झाली. त्यातून केवळ ८०० क्युसेक पाणीच वाहू शकते. कालवे, चाºया, पोटचाºया पूर्णपणे मिटल्या आहेत. त्यामुळे धरण शंभर टक्के भरले तरी पूर्ण क्षमतेने शेतीला पाणी देणे अशक्य आहे.जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले, गोदावरी खोºयातील पाणी अडविण्यासाठी ४८०० कोटींचा अधिकचा निधी लागणार आहे. हा निधी उभा करण्यास राज्यपालांनी मंजुरी दिली आहे.उजनीचे पाणी मराठवाड्यातउजनीचे पाणी मराठवाड्यात आणले जाईल. त्यासाठी सोमथळी व उधाळ बंधाºयांच्या कामांना मंजुरी दिल्याचे शिवतारे म्हणाले.तर कृष्णा खोºयातून मराठवाड्याला २३.६६ टीएमसी पाणी मिळाले पाहिजे. यातील ७ टीएमसीला लवादाने मंजुरी दिल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.