शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कारांची परंपरा कायम ठेवणार

By admin | Updated: June 19, 2014 00:52 IST

औरंगाबाद : महापालिकेने दहावीत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली अर्थरूपी पुरस्कारांची परंपरा कायम सुरू राहणार असल्याचा दावा मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केला.

औरंगाबाद : महापालिकेने या वर्षीपासून दहावीत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली अर्थरूपी पुरस्कारांची परंपरा यापुढे कायम सुरू राहणार असल्याचा दावा मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केला. १३७ विद्यार्थी विशेष प्रावीण्य मिळवीत उत्तीर्ण झाले आहेत. आयुक्तांच्या दालनात गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभागृहनेते किशोर नागरे, विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड, गटनेते मीर हिदायत अली, सभापती सावित्री वाणी, नगरसेवक नारायण कुचे, उपायुक्त सुरेश पेडगावकर, शिक्षणाधिकारी ए.एम. शेख, मुख्याध्यापक संजीव सोनार, शिक्षक आदींची उपस्थिती होती. आयुक्त म्हणाले की, मिलिंद दाभाडे हा मनपा शाळांतून पहिला आहे. त्याला ७५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. उर्वरित ८० ते ८४ टक्क्यांपर्यंत विद्यार्थ्यांना ५० हजार, ७५ ते ८० टक्के मिळवणाऱ्यांना ३५ हजार, ७० ते ७५ टक्के मिळवणाऱ्यांना २० हजार आणि ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ३ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. येत्या आठवड्यात एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना या पारितोषिकांचे वितरण होईल. पुढच्या वर्षीचा निकाल ९० टक्क्यांहून पुढे जाईल, असा दावा आयुक्तांनी केला. शिक्षक, सराव वर्ग, परीक्षा, अपेक्षितांचा पुरवठा, संगणक कक्षाची सोय, व्हॅकेशनमुळे विद्यार्थ्यांना यश मिळविता आले. शाळाखोल्या वाढविणारमुख्याध्यापकांनी वर्ग कमी पडत असल्याचे आयुक्तांना सांगितले. यावर आयुक्त म्हणाले की, शाळाखोल्या वाढविण्यात येतील. तात्पुरत्या व्यवस्थेसाठी जागा भाडेत्तत्वावर घेण्यासाठी पाहणी करण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांना दिले. तासिका शिक्षकांची वेतनवाढतासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या मेहनतीमुळे विद्यार्थ्यांना यश मिळाले. रात्रीचे वर्ग, सराव परीक्षा, विद्यार्थ्यांशी आयुक्तांनी केलेला संवाद यामुळे मनपा शाळांचा निकाल या वर्षी उंचावला. तासिका शिक्षकांना शिक्षणसेवकाइतके तरी किमान वेतन मिळेल. याची व्यवस्था या वर्षी करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.