शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

वन्यप्राण्यांची धावाधाव

By admin | Updated: August 23, 2014 00:46 IST

आखाडा बाळापूर : जिल्ह्यातील लहान तलावांनी तळ गाठल्याने वन्य प्राण्यांना घोटभर पाण्यासाठी थेट नागरीवस्तीकडे कूच करावी लागत आहे.

आखाडा बाळापूर : जिल्ह्यातील लहान तलावांनी तळ गाठल्याने वन्य प्राण्यांना घोटभर पाण्यासाठी थेट नागरीवस्तीकडे कूच करावी लागत आहे. सध्या बहुतांश तलाव कोरडे पडले तर काही तलावांत पाणी चोरले जात असल्याने वन्य प्राणी तिकडे फिरकत नाहीत. परिणामी प्राणी शिवार पालथा घालित असल्यामुळे पायदळी पिके तडवल्याने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट उभा राहीले आहे. जिल्ह्यात पावसाने कमालीची ओढ दाखवल्याने पाणीपातळी झपाट्याने खालावली. तलाव कोरडे पडत असताना विहिरींची स्थिती दयनिय झाली. त्यामुळे सारी भिस्त असलेले तलावही कोरडे पडत आहेत. त्यामुळे कळमनुरी तालुक्यातील घोळवा, सुकळी येथील सिंचन तलाव माळधावंडा, मसोड, येहळेगाव तु., तुप्पा, जरोडा, झरा, तोंडापूर, डोंगरकडा, जामगव्हाण, येथील पाझर तलाव, कुंभारवाडी, आराटी, देववाडी, चाफनाथ, रुद्रवाडी, पाळोदी, डिग्रस, कुंभारवाडी खंडोबा, तोंडापूर, येहळेगाव तु. येथील तलावांनी केव्हाच तळ गाठला आहे. प्राण्याची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने परिसरातील हरिण, बिबट्या, कोल्हे, रोही, ससा, मोर, लांडगे या प्राण्याचा पाण्याअभावी अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. पानकनेरगाव: सेनगाव तालुक्यातील सावरखेडा, कहाकर खुर्द, जयपूर, वाढोणा, सिनगी खांबा, कोंडवाडा, खैरखेडा, शेगाव खोडके, म्हाळशी, दाताडा आदी शिवारामध्ये वन्य प्राण्याने धुमाकूळ घातल्याने शेतकरी वर्ग वैतागला आहे. या परिसरात रानडुकर, हरण, रोही, मोकाट जानावरांचा कळप हैदास घातला आहे. शिवाय या प्राण्यांकडून पिके खान्यापेक्षा जास्त तुडविली जात आहेत. मागील कित्येक दिवसांपासून या प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शेतकरी वनविभागाकडे खेटे मारीत आहेत. अधिकारी सुस्त असल्यामुळे त्याचा परिणाम होत नाही.(वार्ताहर)