शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

लागेल जेव्हा आग...तेव्हा येईल जाग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 01:24 IST

शहरातील किती रस्ते अरुंद आहेत, किती ठिकाणी अग्निशमन विभागाचा बंब जाऊ शकतो किंवा नाही, याबाबत अग्निशमन विभागाने सर्वेक्षणच केले नसल्याचे समोर आले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील किती रस्ते अरुंद आहेत, किती ठिकाणी अग्निशमन विभागाचा बंब जाऊ शकतो किंवा नाही, याबाबत अग्निशमन विभागाने सर्वेक्षणच केले नसल्याचे समोर आले आहेत. अगोदरच प्रभारीवरच चाललेल्या या विभागाचे कामकाज ढेपाळले आहे. सद्य:परिस्थितीत पाहता जेव्हा आग लागेल, तेव्हा विभागाला जाग येईल, असे चित्र दिसत आहे.बीड शहरातील हद्दवाढ भागात मोठमोठे रस्ते झाले. प्रत्येक ठिकाणी मोठी वाहने जातील अशी जागा आहे; परंतु पेठबीड, माळीवेस आदी भागांत आजही अरुंद रस्ते आहेत. या भागात एखादी आगीची दुर्दैवी घटना घडली तर अग्निशमन विभागाकडे कसल्याचे उपाययोजना नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.सध्या नगरपालिकेअंतर्गत चाललेल्या अग्निशमन विभागात तीन बंब उपलब्ध आहेत; परंतु त्यांना अपेक्षित साहित्य मिळत नाही. त्यामुळे अनेक वेळा आग आटोक्यात आणण्यास कसरत करावी लागते. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही संबंधित अधिकाºयांकडून अद्यापही उपाययोजना करण्यात उदासीनता असल्याचा आरोप मनविसेचे जिल्हाध्यक्ष शैलेश जाधव यांनी केला आहे. वेळीच यावर उपाययोजना केल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.