शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

लागेल जेव्हा आग...तेव्हा येईल जाग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 01:24 IST

शहरातील किती रस्ते अरुंद आहेत, किती ठिकाणी अग्निशमन विभागाचा बंब जाऊ शकतो किंवा नाही, याबाबत अग्निशमन विभागाने सर्वेक्षणच केले नसल्याचे समोर आले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील किती रस्ते अरुंद आहेत, किती ठिकाणी अग्निशमन विभागाचा बंब जाऊ शकतो किंवा नाही, याबाबत अग्निशमन विभागाने सर्वेक्षणच केले नसल्याचे समोर आले आहेत. अगोदरच प्रभारीवरच चाललेल्या या विभागाचे कामकाज ढेपाळले आहे. सद्य:परिस्थितीत पाहता जेव्हा आग लागेल, तेव्हा विभागाला जाग येईल, असे चित्र दिसत आहे.बीड शहरातील हद्दवाढ भागात मोठमोठे रस्ते झाले. प्रत्येक ठिकाणी मोठी वाहने जातील अशी जागा आहे; परंतु पेठबीड, माळीवेस आदी भागांत आजही अरुंद रस्ते आहेत. या भागात एखादी आगीची दुर्दैवी घटना घडली तर अग्निशमन विभागाकडे कसल्याचे उपाययोजना नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.सध्या नगरपालिकेअंतर्गत चाललेल्या अग्निशमन विभागात तीन बंब उपलब्ध आहेत; परंतु त्यांना अपेक्षित साहित्य मिळत नाही. त्यामुळे अनेक वेळा आग आटोक्यात आणण्यास कसरत करावी लागते. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही संबंधित अधिकाºयांकडून अद्यापही उपाययोजना करण्यात उदासीनता असल्याचा आरोप मनविसेचे जिल्हाध्यक्ष शैलेश जाधव यांनी केला आहे. वेळीच यावर उपाययोजना केल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.