शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कचरा जाळणे कधी थांबणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:39 IST

बजाजनगरात खदाणीच्या जागेवर जमा झालेला कचरा भरदिवसा जाळला जात आहे. उघड्यावर कचरा जाळला जात असल्याने प्रदुषणात वाढ होत असून, नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागत आहे.

वाळूज महानगर : बजाजनगरात खदाणीच्या जागेवर जमा झालेला कचरा भरदिवसा जाळला जात आहे. उघड्यावर कचरा जाळला जात असल्याने प्रदुषणात वाढ होत असून, नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी डोळेझाक करीत आहे. बजाजनगरात कचरा जाळण्याचे प्रकार कधी थांबणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

येथील नागरी वसाहतीतून दररोज जवळपास चार टन कचरा जमा होतो. कचरा संकलनासाठी कचरा डेपोची व्यवस्था नाही. त्यामुळे एमआयडीसीकडून जमा झालेला कचऱ्याची येथील रामलीला मैदानासमोरील खदाणीच्या मोकळ्या जागेवर विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी व डासांचा प्रार्दुभाव वाढला आहे. विशेष म्हणजे कचरा याच ठिकाणी जाळला जात आहे. परिसरातील रहिवासी व रस्त्याने ये-जा करणाऱ्या पादचारी व वाहनधारकांना दुर्गंधीबरोबरच धुराचाही त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय प्रदूषणातही वाढ होत आहे. अनेक दिवसांपासून हा प्रकार खुलेआमपणे सुरु असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Walujवाळूज