शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

ग्रीन यादीत नाव कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील किती शेतक-यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला, ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील किती शेतक-यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला, याची एकत्रित आकडेवारी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नाही. राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्जदार शेतकºयांची माहिती प्रशासनाकडे नसल्याने या बँकांचे कर्जदार शेतकरी रोज बँकेत चकरा मारत आहेत, तर बँकांकडे पात्र शेतकºयांची कुठलीच माहिती नसल्याने कर्जमाफीच्या ग्रीन यादीत नाव येणार तरी कधी, असा प्रश्न शेतक-यांमधून उपस्थित केला जात आहे.राष्ट्रीयीकृत बँकांनी आपल्या कर्जदार शेतक-यांची माहिती मुख्य कार्यालयामार्फत आपले सरकार पोर्टलवर आॅनलाईन भरली आहे. शेतक-यांनी कर्जमाफीसाठी भरलेला अर्ज व बँकांनी भरलेली माहिती याचे संगणकीकृत वर्गीकरण करून पात्र शेतकºयांची ग्रीन यादी तयार होणार आहे. सदर यादी आॅनलाईन अपडेट झाल्यानंतर पात्र शेतक-यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे अधिकारी सांगत आहेत. मात्र, कर्जमाफीची यादी तयार करताना रोज नवीन बदल केले जात आहेत. त्यामुळे आतापर्यंत मोजक्याच शेतक-यांची नावे ग्रीन यादीत आली आहेत.जालना तालुक्यातील गोंदेगाव व वंजारउम्रद येथील एका तर मजरेवाडी येथील दहा शेतक-यांची नावे पात्र यादीत दिसत आहेत. अशाच प्रकारे बहुतांश गावांमध्ये तीन, चार दहा शेतक-यांची नावे पात्र यादीत दिसत आहेत. काही गावांमधील एकही शेतक-याचे नाव ग्रीन यादीत नाही. नेमकी कुठली कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे पात्र यादीत नाव आले नाही, याबाबत विचारणा करण्याची सोय कुठेच नसल्याने चिंता वाढली आहे. आता राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्जदार असलेल्या पात्र शेतकºयांची नावे थेट बँकेत येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक एन. व्ही. आघाव यांनी सांगितले. एकूणच कर्जमाफीची प्रक्रिया नेमकी कशी राबवणार, पात्र शेतक-याचे नाव यादीत कधी येणार याबाबत कुठलीही निश्चित माहिती नाही.