शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

दोन हजार ट्रकची चाके थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:04 IST

आॅल इंडिया मोटार काँग्रेसने पुकारलेल्या दोन दिवसांच्या चक्का जाम आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी (दि.९) जिल्ह्यात सुमारे दोन हजार ट्रक ठिकठिकाणी उभे राहिले. त्यामुळे औद्योगिक कंपन्यांच्या मालाची वाहतूक ठप्प झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आॅल इंडिया मोटार काँग्रेसने पुकारलेल्या दोन दिवसांच्या चक्का जाम आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी (दि.९) जिल्ह्यात सुमारे दोन हजार ट्रक ठिकठिकाणी उभे राहिले. त्यामुळे औद्योगिक कंपन्यांच्या मालाची वाहतूक ठप्प झाली.‘जीएसटी’ने निर्माण होणाºया अडचणी, डिझेलच्या दरात झालेली भरमसाठ वाढ यासह विविध प्रश्न आणि मागण्यांसाठी आॅल इंडिया मोटार काँग्रेसने ‘चक्का जाम’ची हाक दिली आहे.या आंदोलनाला पाठिंबा देत औरंगाबाद गुडस् ट्रान्स्पोर्ट असोसिएशन सहभागी झाले आहे. औरंगाबादलगतच्या वाळूज, शेंद्रा, चितेगावसह चिकलठाणा येथील औद्योगिक वसाहतींमध्ये दररोज सुमारे २५०० ट्रकमधून कच्चा माल येतो. तेवढ्याच ट्रकमधून तयार झालेला माल देशभरात पाठविण्यात येतो. चक्का जाम आंदोलनात पहिल्याच दिवशी मालवाहतूकदारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. त्यामुळे ठिकठिकाणी जवळपास दोन हजार ट्रक जागेवरच उभे राहिले.देशभरात आंदोलन पुकारण्यात आल्याने औरंगाबाद शहरालगच्या कंपन्यांना पुरवठा होणारºया कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे कंपन्यांच्या उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे कंपन्यांमध्ये तयार मालही पडून असल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी सांगितले.