शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

भर पावसाळ्यात ‘पाणीबाणी’

By admin | Updated: August 19, 2016 01:02 IST

बीड : जिल्ह्यात भरपूर पाऊस झाला. उद्भवांना पाणी आले, असा जावईशोध लावून प्रशासनाने सर्व टँकर बंद केले. आजघडीला जिल्ह्यातील ४०० हून अधिक गावांतील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडत आहेत.

बीड : जिल्ह्यात भरपूर पाऊस झाला. उद्भवांना पाणी आले, असा जावईशोध लावून प्रशासनाने सर्व टँकर बंद केले. आजघडीला जिल्ह्यातील ४०० हून अधिक गावांतील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडत आहेत. विशेष म्हणजे पाऊस लांबणीवर पडला तर पर्यायी पाणी उपलब्ध करून देण्याची जिल्हा प्रशासनाकडे कुठलीही उपाययोजना नाही. टँकरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारत आहेत.आतापर्यंत एकूण ३०६.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दुष्काळात १२०० च्या वर गावे, वाड्या-वस्त्यांवर पिण्याचे पाणी टँकरद्वारे दिले जात होते. पाऊस केवळ पिकांपुरताच झाल्याने पाण्याचे उद्भव कोरडेठाक आहेत. केज तालुक्यातील सुरडी, सोनेगाव, सांगवी, माळेगाव, सुकळी, साळेगाव, युसूफवडगाव, गोरेगाव ही गावे, तर बीड तालुक्यातील हिंगणी (बु.), पिंपरी, चौसाळा आदी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. ३१ जुलैनंतर टँकर देण्याचे प्रयोजन नसल्याचे कारण प्रशासन पुढे करीत आहे. त्यामुळे ग्रामस्थ दुहेरी कोंडीत सापडले आहेत. (प्रतिनिधी)