शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
4
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
5
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
6
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
7
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
8
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
9
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
10
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
11
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
12
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
13
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
14
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
16
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
17
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
18
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
19
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
20
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

९०० गावांत ७०१ टँकरने पाणीपुरवठा

By admin | Updated: July 21, 2014 00:43 IST

औरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी विभागातील पाणीटंचाई दूर झालेली नाही. पुरेशा पावसाअभावी दिवसेंदिवस पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होत आहे.

औरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी विभागातील पाणीटंचाई दूर झालेली नाही. पुरेशा पावसाअभावी दिवसेंदिवस पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होत आहे. विभागातील दोन हजारांपेक्षा जास्त गावांना सध्या पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. यापैकी ८९० गावांना ७०१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मराठवाड्यात जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. १८७४ विहिरींचे अधिग्रहणमराठवाड्यातील टंचाईग्रस्त गावांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने अनेक ठिकाणी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. टंचाईग्रस्त गावांत जवळ एखाद्या विहिरीला पाणी असेल तर तेथेच लोकांना ती विहीर अधिग्रहित करून पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मराठवाड्यात १३९७ गावांमध्ये एकूण १८७४ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ४८२ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यात ३७०, नांदेड जिल्ह्यात ३४७, औरंगाबाद जिल्ह्यात ३३०, जालना जिल्ह्यात १३१, लातूर जिल्ह्यात १५२, हिंगोली जिल्ह्यात ५२ आणि परभणी जिल्ह्यात १० विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. जिल्हा टंचाईग्रस्त गावेटँकरऔरंगाबाद२३३३२७जालना४०३५परभणी००००हिंगोली०२०२नांदेड३८३०बीड४८३२२२लातूर१०१०उस्मानाबाद८३७५एकूण८८९७०१