शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

९०० गावांत ७०१ टँकरने पाणीपुरवठा

By admin | Updated: July 21, 2014 00:43 IST

औरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी विभागातील पाणीटंचाई दूर झालेली नाही. पुरेशा पावसाअभावी दिवसेंदिवस पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होत आहे.

औरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी विभागातील पाणीटंचाई दूर झालेली नाही. पुरेशा पावसाअभावी दिवसेंदिवस पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होत आहे. विभागातील दोन हजारांपेक्षा जास्त गावांना सध्या पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. यापैकी ८९० गावांना ७०१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मराठवाड्यात जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. १८७४ विहिरींचे अधिग्रहणमराठवाड्यातील टंचाईग्रस्त गावांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने अनेक ठिकाणी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. टंचाईग्रस्त गावांत जवळ एखाद्या विहिरीला पाणी असेल तर तेथेच लोकांना ती विहीर अधिग्रहित करून पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मराठवाड्यात १३९७ गावांमध्ये एकूण १८७४ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ४८२ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यात ३७०, नांदेड जिल्ह्यात ३४७, औरंगाबाद जिल्ह्यात ३३०, जालना जिल्ह्यात १३१, लातूर जिल्ह्यात १५२, हिंगोली जिल्ह्यात ५२ आणि परभणी जिल्ह्यात १० विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. जिल्हा टंचाईग्रस्त गावेटँकरऔरंगाबाद२३३३२७जालना४०३५परभणी००००हिंगोली०२०२नांदेड३८३०बीड४८३२२२लातूर१०१०उस्मानाबाद८३७५एकूण८८९७०१