शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज परिसरात पाणीटंचाई

By admin | Updated: July 23, 2014 00:40 IST

वाळूज महानगर : पावसाने पाठ फिरविल्यामुळे तलाव कोरडे पडले आहेत. तलावात पाणी नसल्यामुळे पेयजल योजनाही कामाच्या राहिलेल्या नाहीत.

वाळूज महानगर : पावसाने पाठ फिरविल्यामुळे तलाव कोरडे पडले आहेत. तलावात पाणी नसल्यामुळे पेयजल योजनाही कामाच्या राहिलेल्या नाहीत. नागरिकांना व मुक्या जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला तरी एकही दमदार पाऊस झालेला नाही. भूगर्भातील पाणीपातळी खोल जात आहे. परिसरातील हातपंप, विहिरी व बोअरवेल्सने तळ गाठला आहे. तर काही विहिरी पूर्ण आटल्याआहेत.काही बोअरवेलचे पाणी कारखान्यांचे रसायनमिश्रित सांडपाणी पाझरल्यामुळे पिण्यायोग्य राहिलेले नाही. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सर्वस्वी एमआयडीसीच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. नागरिक पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी एमआयडीसीच्या गळक्या जलवाहिनीचे वापरतात. काही ठिकाणी टँकरचालक राजकीय पुढारी किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या घराजवळ थांबवत असल्यामुळे गरीब नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. पाऊस न झाल्यामुळे गावांना पाणीपुरवठा करण्यासाठीची पेयजल योजनाही तलावात पाणी नसल्याने उपयोगाची राहिलेली नाही. कारखान्यांचे पाणीबंद करावेऔद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखान्यांमध्ये गरजेपेक्षा जास्त पाणी वापरले जाते. कारखान्यांपेक्षा नागरिकांना पाण्याची जास्त गरज आहे. प्रशासनाने दारू, बीअर कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करून नागरिकांना ते द्यावे. -प्रकाश जाधव, कामगार नेते पाणी जपून वापरावेपावसाअभावी जलसाठे आटले आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर पाण्याचा प्रश्न गंभीर बनेल. त्यामुळे आहे ते पाणी नागरिकांनाी काटकसरीने वापरावे. -सुनील काळे, उपसरपंच , वडगाव कोल्हाटीपर्यावरणाचे संतुलन गरजेचेपर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी दीर्घायुषी झाडे लावण्याची गरज आहे. आज कोट्यवधी रुपये झाडे लावण्यावर खर्च केले जातात; पण त्यांची जोपासना होणे महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे पाऊस पडत नाही. दारू, बीअर कंपनीचे पाणी बंद करून ते नागरिकांना पिण्यासाठी द्यावे. -सुरेश फुलारे, लघुउद्योजक