शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

पावसाळ्यात ४६ गावांत पाणीटंचाई

By admin | Updated: June 28, 2017 00:41 IST

जालना : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी जिल्ह्यात अद्याप सर्वदूर दमदार पाऊस झालेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी जिल्ह्यात अद्याप सर्वदूर दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील ३१ गावे व १५ वाड्यांना ३६ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा होत आहे.जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाचा जिल्ह्यास यंदा चांगला फायदा झाला. त्यामुळे गतवर्षी उन्हाळ्यात सहाशेवर गेलेली टँकरची संख्या या वर्षी १२५ पर्यंत पोहचली. यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने वेळेवर हजेरी लावली. परंतु बदनापूर, मंठा, परतूर, जालना तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. अनेक गावातील शासकीय पाणी पुरवठ्याच्या विहिरी कोरड्या पडल्याने तिथे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारे टँकर सुरू करण्यात आलेले आहेत. जालना तालुक्यात ९ गावे व ६ वाड्यांवर, भोकरदन तालुक्यात दहा गावे, दोन वाड्यांवर २१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.जाफराबाद तालुक्यात दोन गावे, परतूरमध्ये एक, मंठ्यात दोन, अंबडमध्ये पाच तर घनसावंगी तालुक्यात नऊ गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात ३६ टँकरच्या माध्यमातून ९६ फेऱ्या पूर्ण केल्या जात आहे. अपुऱ्या पावसामुळे आणखी काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा करण्याची शक्यता आहे.