शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
5
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
6
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
7
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
8
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
9
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
11
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
12
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
13
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
14
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
15
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
16
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
17
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
18
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
19
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
20
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली

ग्रामस्तरावर आता होणार पाण्याचे व्यवस्थापन

By admin | Updated: June 27, 2014 00:12 IST

अहमदपूर : ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीने ग्रामीण भागातील पाणी व्यवस्थापक सुरळीत होण्यासाठी ग्रामस्तरावर आता पाणी साठवा गाव वाचवा अभियान राबविण्यात येत आहे़

अहमदपूर : ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीने ग्रामीण भागातील पाणी व्यवस्थापक सुरळीत होण्यासाठी ग्रामस्तरावर आता पाणी साठवा गाव वाचवा अभियान राबविण्यात येत असून या अभियानामुळे पाण्याच्या संवर्धणात मोठी वाढ होणार आहे़ग्रामीण भागातील नागरीकांना पाणी टंचाईला सामोरो जावे लागत आहे़ ही दृरदृष्टी लक्षात घेवून शासनाच्या वतीने राज्यातील पाणी साठवण व त्याचा भविष्यातील समान वापर तंत्रशुध्द पध्दतीने केल्यास ग्रामीण भागांना पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही़ त्यामुळे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीने या अभियानामध्ये सहभाग घेतला आहे़ ग्रामीणभागात पडलेल्या पावसाचा प्रत्येक थंब जमिनीत मुरवीण्यासाठी आणी पर्यावरण संतूलन राखण्यासाठी शासनाच्या वतीने हा आदर्श उपक्रम सुरू केला आहे़ पाणी व्यवस्थापना संदर्भात कार्यक्रम आखुन त्यामध्ये शासनाच्या विविध विभागाच्या योजनाचा लाभ प्राप्त करून घेण्यासाठी गावपातळीवर सन यंत्रण व्यवस्था निर्माण करण्यात यावी यासाठी मातीची पाणी धरूण ठेवण्याची क्षमता खडकाची पाणी पाझर क्षमता व साठवण्याची क्षमता व इतर तांत्रीक बाबी पाणी मुरण्याची क्षमता निश्चिी करून नियोजन करण्यात येणार आहे़ त्यानुसार ग्रामपंचायत आणि ग्रामीण क्षेत्रातील भुजल पातळीचे परीक्षण आणि सर्वेक्षेण करण्यात येणार आहे़ सदरील अभियान यशस्वी करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजने अंतर्गत ६० ते ४० या प्रमाणात बसणारे जल संधारण विभागच्या राष्ट्रीय पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत नियोजन करण्यात येणार आहे़ हे अभियान राबविण्यासाठी राज्य जिल्हा व तालुका स्तरीय सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहेत़ यामध्ये ग्रामविकास मंत्री, राज्यमंत्री, अप्पर मुख्य सचिव, आयुक्त, कृषी आयुक्त पुणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशासकीय सदस्य यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे़ (वार्ताहर)याबाबत अहमदपूरचे गटविकास अधिकारी नितीन दाताळ यांच्याशी संपर्क साधला असता राज्यातील ग्रामीण भागातील पाणी व्यवस्थापना मधील पाणी साठवा गाव वाचवा अभियानात अहमदपूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचा सहभाग सक्तीचा करून सदरील योजना यशस्वीपणे राबविणार असल्याचे सांगीतले़