शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

पाणी वितरणाचा तपशील मनपाच्या वेबसाईटवर

By admin | Updated: May 5, 2016 00:21 IST

लातूर : लातूर शहरात दररोज पाणी वितरीत करण्यात आलेल्या व दुसऱ्या दिवशी करण्यात येणाऱ्या पाण्याचा प्रभागनिहाय तपशील महापालिकेच्या वेबसाईटवर दररोज प्रकाशित केला जात आहे.

लातूर : लातूर शहरात दररोज पाणी वितरीत करण्यात आलेल्या व दुसऱ्या दिवशी करण्यात येणाऱ्या पाण्याचा प्रभागनिहाय तपशील महापालिकेच्या वेबसाईटवर दररोज प्रकाशित केला जात आहे. १३५ टँकरच्या ६६ फेऱ्यांतून ४९.३४ लाख आणि गुरुत्व वाहिनीवरील स्टँड पोस्टवरून १० लाख लिटर पाणी नागरिकांना दररोज वितरीत केले जात आहे. दररोज एकूण ६० लाख लिटर्स पाणी वितरीत केले जात आहे. लातूर शहराला दररोज २५ लाख लिटर्स पाणी रेल्वेने उपलब्ध होत असून, बेलकुंड व डोंगरगाव येथून टँकरर्सद्वारे सरासरी ३५ ते ४५ लाख लिटर्स पाणी उपलब्ध होत आहे. अशा प्रकारे सध्या शहरात दररोज सरासरी ६० ते ७० लाख लिटर्स पाणी संकलित केले जात आहे. या पाण्याच्या वितरणाचे काटेकोरपणे नियोजन मनपाने केले असल्याचे आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले. १३५ टँकरच्या ६६६ फेऱ्यांद्वारे ४९.३४ लाख लिटर्स पाणी शहरातील प्रभागांमध्ये वितरीत केले जात आहे. तसेच शहरातील पाच जलकुंभ, हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्र, मुख्य गुरुत्व वाहिनीवरील स्टँड पोस्ट वाहिनीवरून दहा लाख लिटर्स पाण्याचे वितरण केले जात आहे. पारदर्शकरित्या पाणीपुरवठा करण्यासाठी मनपाकडून प्रयत्न सुरू आहेत. शहरातील गांधी चौक, नांदेड नाका, सरस्वती कॉलनी, आर्वी टाकी तसेच हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्र येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, शहरांतर्गत व शहराबाहेरुन पाणी आणणाऱ्या सर्व टँकर्सना जीपीएस प्रणाली बसविण्यात आली आहे. त्याची लिंक महानगरपालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच शहरात दररोज करण्यात आलेल्या व दुसऱ्या दिवशी करण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रभागाचा पाणी वितरणाचा तपशीलही महानगरपालिकेच्या वेबसाईटवर दररोज प्रकाशित केला जात आहे, असेही मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले. (प्रतिनिधी)२४ तास नियंत्रण कक्ष : तक्रार असेल तर टोलफ्रीवर संपर्क साधापारदर्शकपणे पाण्याचे वितरण करण्यासाठी मनपाने उपाययोजना व नियोजन केले आहे. शिवाय, नागरिकांच्या काही तक्रारी आल्यास २४ तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे. पाण्याबाबत काही तक्रारी असतील तर नागरिकांनी थेट नियंत्रण कक्षाचा १८००२३३१३८०८ व ०२३८२-२५५५८५ या क्रमांकावर संपर्क साधावा. आलेल्या तक्रारींची दखल तात्काळ घेऊन नियोजन केले जाईल, असे महानगरपालिका प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.