शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

जलप्रकल्पांंतील जलसाठ्यांत झपाट्याने घट

By admin | Updated: December 9, 2015 00:42 IST

जालना : अत्यल्प पर्जन्यमानामुळे जलसाठ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. यामुळे यंदा पुन्हा जिल्ह्यावर तीव्र जलसंकट ओढावण्याची भीती व्यक्त होत आहे.

जालना : अत्यल्प पर्जन्यमानामुळे जलसाठ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. यामुळे यंदा पुन्हा जिल्ह्यावर तीव्र जलसंकट ओढावण्याची भीती व्यक्त होत आहे. मध्यम व लघु प्रकल्पांतील पाणी पातळीत पन्नास टक्क्यांच्या आत आहे. बहुतांश प्रकल्पांतून अवैध पाणी उपसा होत असल्याने उन्हाळ्यातील स्थिती पाहता पाण्याचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.जिल्ह्यात ७ मध्यम व ५७ लघु प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्पांत ३६ टक्के जलसाठा तर लघु प्रकल्पांत अवघा ५ टक्के जलसाठा आहे. दोन्ही प्रकल्प मिळून १४ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत एक टक्क्यांनी हा साठा कमी आहे. गतवर्षी दोन्ही प्रकल्प मिळून १५ टक्के पाणी आहे. सातपैकी १ जोत्याच्या पातळीखाली तर लघु प्रकल्पांपैकी ७ कोरडेठाक तर ३१ प्रकल्पांची पाणी पातळी जोत्याखाली आहे. एकही प्रकल्प ओव्हरफ्लो नाही. मध्यम प्रकल्पांपैकी ० ते २५ टक्के पाणीसाठा असणारे दोन, २६ ते ५० टक्क्यांमध्ये २ तर एका प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के जलसाठा आहे. ७६ ते १०० टक्के पाणीसाठा फक्त एका प्रकल्पांत आहे. लघु प्रकल्पांपैकी १३ प्रकल्पांत ० ते २५ टक्के एवढा जलसाठा आहे. ५ प्रकल्पांत २६ ते ५० टक्के जलसाठा आहे. एका प्रकल्पात ७६ ते १०० टक्के पाणी आहे. एकूणच प्रकल्पांतील जलसाठ्याची आकडेवारी पाहता परिस्थिती बिकट होण्याची चिन्हे आहेत.ग्रामीण भागात काही ठिकाणी आत्तापासूनच टंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. टँकर तसेच विहिरी अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल होत आहे.जलसाठ्यात पाणी नसल्याने विहिरी व कूपनलीकांतील पाणी संपूर्ण उन्हाळा पुरेल अशी चिन्हे नाहीत. भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. (प्रतिनिधी)