शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Conflict: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
2
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
3
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
4
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
5
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
6
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
7
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
8
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
9
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
10
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
11
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
12
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
13
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
14
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
15
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
16
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
17
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
18
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
19
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
20
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश

कचऱ्याचे वर्गीकरण; नऊ केंद्रांचा प्रस्ताव

By admin | Updated: August 1, 2016 00:08 IST

औरंगाबाद : ‘माझी सिटी टकाटक’या उपक्रमांतर्गत मागील सात ते आठ महिन्यांपासून शहरातील कचऱ्यावर एकानंतर एक प्रयोग करण्यात येत आहेत.

औरंगाबाद : ‘माझी सिटी टकाटक’या उपक्रमांतर्गत मागील सात ते आठ महिन्यांपासून शहरातील कचऱ्यावर एकानंतर एक प्रयोग करण्यात येत आहेत. आता ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी शहरात तब्बल नऊ केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाकडून मांडण्यात आला आहे. ४ आॅगस्ट रोजी मनपा स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. ज्या वॉर्डामध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे, त्या वॉर्डातील नगरसेवकांनी मागील आठवड्यात ही योजना पूर्णपणे फ्लॉप असल्याचा आरोप केला होता.शहरातील एकूण ११५ वॉर्डांपैकी ३६ वॉर्डांत ओला व सुका कचरा वेगवेगळा केला जात असल्याचा दावा मनपाने तयार केलेल्या प्रस्तावात आहे. या योजनेमुळे नारेगाव कचरा डेपोकडे जाणाऱ्या गाड्यांचे प्रमाण कमी झाले आहे. मनपाचा खर्चही बराच कमी झाल्याचे मनपाकडून वारंवार सांगण्यात येते. सध्या मध्यवर्ती जकात नाका येथे शेडमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येत आहे. शहराच्या विविध भागांत ९ ठिकाणी ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी शेड उभारण्याचे नियोजन घनकचरा विभागाने केले आहे. स्मृतिवन उद्यान, सिपेट कंपनी मैदानाजवळ, जाधववाडी कृषी मार्केटजवळ, मजनू हिल, मौलाना आझाद रिसर्च सेंटर, सेंट्रल नाका, विठ्ठलनगर, विश्वभारती कॉलनीत अग्निहोत्री चौकाच्या बाजूला तर सातारा-देवळाई परिसरात एस. आर. पी. कॅम्प याठिकाणी हे केंद्र उभारण्यात यावे, असे प्रस्तावात म्हटले आहे. या उपक्रमासाठी लागणारा खर्च कोण करणार याचा प्रस्तावात कुठेच उल्लेख नाही.