शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

वाळूजमध्ये कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 21:50 IST

वाळूज ग्रामपंचायत साफसफाईकडे दुर्लक्ष करीत असल्याने नवीन वसाहतींत कचºयाचे ढीग साचले आहेत.

वाळूज महानगर : वाळूज ग्रामपंचायत साफसफाईकडे दुर्लक्ष करीत असल्याने नवीन वसाहतींत कच-याचे ढीग साचले आहेत. कच-यामुळे दुर्गंधी व डासांचा फैलाव वाढला असून, साथीचे आजार पसरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

येथील साठेनगरासह नवीन वसाहत भागात कचरा संकलनासाठी घंटागाडी फिरकत नाही. त्यामुळे नागरिक घरात साचलेला ओला व सुका कचरा रस्त्यावर मोकळ्या ठिकाणी आणून टाकत आहेत. हा कचरा सडून परिसरात दुर्गंधी व डासांचा फैलाव वाढला आहे. तसेच मोकाट जनावरे व कुत्र्याचा वावरही वाढला आहे.

या विषयी वारंवार तक्रारी करुनही ग्रामपंचायत याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे. ग्रामपंचायतीने रस्त्यावर साचलेला कचरा तात्काळ उचलून परिसर स्वच्छ करावा अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

टॅग्स :Walujवाळूज