शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मराठवाड्यातील धरणांना पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: May 23, 2016 01:23 IST

औरंगाबाद : पावसाळा सुरू होण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी शिल्लक असला तरी मराठवाड्यातील पाणीसाठा आत्ताच पूर्णपणे संपला आहे.

औरंगाबाद : पावसाळा सुरू होण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी शिल्लक असला तरी मराठवाड्यातील पाणीसाठा आत्ताच पूर्णपणे संपला आहे. काही धरणांचा अपवाद वगळता विभागातील सर्व लहान मोठी धरणे कोरडी पडली आहेत. सद्य:स्थितीत मराठवाड्यातील धरणांमध्ये सरासरी अवघा १ टक्का एवढाच उपयुक्त साठा उरला आहे. त्यामुळे विभागातील कोरड्या पडलेल्या धरणांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. कमी पावसामुळे मराठवाडा विभाग यावर्षीही दुष्काळी परिस्थितीला सामोरा जात आहे. पावसाळ्यानंतर धरणांमध्ये जेमतेम पाणी साठले होते. त्यामुळे यंदा डिसेंबर महिन्यापासूनच विभागात पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली. मे महिन्यात तर ही परिस्थिती इतिहासात कधी नव्हे इतकी भीषण बनली आहे. मराठवाड्यातील सर्व लहान मोठी धरणे आजघडीला कोरडी पडली आहेत. गोदावरी आणि मांजरा नदीवरील बंधाऱ्यांसह मराठवाड्यात एकूण लहान मोठे ८४४ सिंचन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांतील उपयुक्त जलसाठ्याची एकूण क्षमता ७९८० दलघमी इतकी आहे. परंतु आजघडीला या धरणांमध्ये सरासरी अवघे एक टक्का म्हणजे ११३ दलघमी इतकेच पाणी उरले आहे. मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी केवळ निम्न दुधना या एकाच प्रकल्पात उपयुक्त साठा शिल्लक आहे. उर्वरित प्रकल्प हे मृतसाठ्यात गेले आहेत. मध्यम प्रकल्पांची अवस्थाही अशीच आहे. विभागात एकूण ७५ मध्यम प्रकल्प आहेत. यामध्ये सर्व प्रकल्पांमध्ये मिळून सध्या केवळ २५ दलघमी इतका साठा शिल्लक आहे. तर बहुसंख्य लघु प्रकल्प हे महिना दोन महिन्यांपूर्वीच कोरडे पडले आहेत. त्यामुळे या (पान २ वर)