शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

दोन वर्षांपासून व्याज अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:04 IST

घाटनांद्रा : सहकारी सोसायटीमार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक कर्जावरील व्याजाचे अनुदान गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना मिळाले नाही. त्यात तिसऱ्या ...

घाटनांद्रा : सहकारी सोसायटीमार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक कर्जावरील व्याजाचे अनुदान गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना मिळाले नाही. त्यात तिसऱ्या वर्षांची व्याजासह वसुली सोसायटी व बँकांनी सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागत आहे.

५० हजारांखाली असलेल्या शेतकऱ्यांना विनाव्याज पीक कर्ज बँका व सहकारी सोसायटीच्या वतीने देण्यात येते. मात्र, कर्ज घेतेवेळी बँकाकडून सहा टक्के व्याजाची आकारणी केली जाते. त्यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी व्याज अनुदान योजनेतून तीन टक्के व केंद्र शासनाच्या वतीने तीन टक्के याप्रमाणे सहा टक्के व्याजाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जाचा लाभ होतो. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून या योजनेतील अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. शेतकऱ्यांनी पुन्हा तिसऱ्या वर्षाची व्याजासह वसुली बँका व सहकारी सोसायट्यांनी सुरू केली आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात शासनाच्या प्रत्येक योजनेच्या माध्यमातून भोपळाच दिला जात असल्याची तक्रार येथील नियमित कर्ज भरणारे शेतकरी कचरू मोरे, रामकृष्ण मोरे, अशोक गुळवे, रघुनाथ मोरे यांनी केली आहे.