शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

वर्कआॅर्डर देऊनही कोट्यवधींचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:30 IST

शहरातील सध्याचे पथदिवे बदलून त्या ठिकाणी एलईडी दिवे बसविण्यासाठी महापालिकेने १२० कोटी रुपयांची निविदा काढून कंत्राटदाराला कार्यारंभ (वर्कआॅर्डर) आदेश दिल्यानंतरही पथदिव्यांच्या कामावर मनपाच्या तिजोरीतून खर्च होतो आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील सध्याचे पथदिवे बदलून त्या ठिकाणी एलईडी दिवे बसविण्यासाठी महापालिकेने १२० कोटी रुपयांची निविदा काढून कंत्राटदाराला कार्यारंभ (वर्कआॅर्डर) आदेश दिल्यानंतरही पथदिव्यांच्या कामावर मनपाच्या तिजोरीतून खर्च होतो आहे.पालिकेच्या निधीतून कोट्यवधी रुपयांची कामे करून उधळपट्टी करण्यात येत असल्याचा आरोप गुरुवारी झालेल्या स्थायी समिती सदस्यांनी बैठकीत केला. सभापती गजानन बारवाल यांनी १२० कोटींच्या निविदेत कोणकोणत्या कामांचा समावेश आहे, याचा अभ्यास करून बैठकीत माहिती देण्याच्या सूचना अधिका-यांनी केल्या.बैठकीत एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाचा प्रारंभ केव्हा होणार आहे. कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही काम सुरू करण्यास विलंब का करण्यात येत आहे. याचा खुलासा करण्याची मागणी सदस्य राजू वैद्य यांनी केली. निविदेतील तरतुदीनुसार स्क्रो खाते सुरू करणे गरजेचे आहे. त्यानुसार लेखा विभागाशी वारंवार पत्रव्यवहार करीत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता डी. पी. कुलकर्णी यांनी दिली. त्यावर मुख्य लेखाधिकारी आर. एम. सोळुंके यांनीदेखील याबाबतची कारवाई तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.१२० कोटींची कामे शहरात होणार असतील तर वॉर्डांतर्गत निविदा काढून विद्युत विभाग कोट्यवधी रुपयांची कामे का करीत आहे. ही उधळपट्टी बंद करण्यात यावी, अशी मागणी वैद्य यांनी केली.