शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

विष्णूपुरीचा पाणीसाठा आॅगस्टपर्यंत पुरणार

By admin | Updated: July 4, 2014 00:19 IST

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात सध्या १० दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून नांदेड शहराला आॅगस्ट अखेरपर्यंत पाणी पुरणार आहे़

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात सध्या १० दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून नांदेड शहराला आॅगस्ट अखेरपर्यंत पाणी पुरणार आहे़ त्यामुळे शहरात पाणीटंचाई उदभवणार नाही़ असे असले तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन मनपा आयुक्त जी़ श्रीकांत यांनी केले़ पावसाने डोळे वटारल्याने यंदा दोन नक्षत्र कोरडे गेले़ त्यामुळे लघु, मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा संपला आहे़ जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट असले तरी नांदेड शहराची तहान भागवणाऱ्या विष्णूपुरी प्र्रकल्पातील पाणीसाठा पुढील दोन महिने पुरेल एवढा आहे़ मागील वर्षी १ ते १९ जून या कालावधीत जिल्ह्यात एकूण २२९०़६३ मि़ मी़ तर १४३़१६ एवढे सरासरी पर्जन्यमान झाले होते़ मात्र यंदा आजपर्यंत नांदेड जिल्ह्यात एकूण २५़३४ मी़ मी़ पाऊस झाला आहे़ त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पातील साठा भरण्याऐवजी कमी होत चालला आहे़ सध्या प्रकल्पात एकूण १३ टक्के साठा आहे़ मागील दोन वर्षापासून अल्पपावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पातील उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे़ ऐन उन्हाळ्यात दोन, तीन दिवसाआड पाणी सोडावे लागले़ यावर्षी पावसाने सरासरी ओलांडल्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पात ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला होता़ जानेवारीपासून एक दिवसाआड पाणी सोडण्यात येत आहे़ (प्रतिनिधी)पाण्याचा अपव्यय टाळावाआयुक्त जी़ श्रीकांत म्हणाले, विष्णूपुरी प्रकल्पात आॅगस्ट अखेरपर्यंत पुरेल एवढा साठा असून जुलै अखेरपर्यंत पाऊस झाल्यास प्रकल्पातील पाणीपातळी वाढेल़ गरज पडली तर दिग्रस बंधाऱ्यातून आरक्षित पाणी घेण्यात येईल़ असे असले तरी नागरिकांनी पाण्याची अपव्यय टाळावा़ बांधकाम किंवा इतर कामासाठी पाण्याचा वापर जपून करावा़ सध्या रमजान हा पवित्र महिना असून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे़ जर पाऊस पडला तर दररोज पाणीपुरवठा करण्यात येईल, असेही आयुक्तांनी सांगितले़