शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

पैठण तालुक्यातील गावे सुजलाम् सुफलाम् करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:03 IST

दावरवाडी : पैठण तालुक्यातील गावागावांत हरघर हरनळ योजना राबविण्यात येणार असून नागरिकांना शुद्ध पेयजल मिळणार आहे. अर्थात या योजनेने ...

दावरवाडी : पैठण तालुक्यातील गावागावांत हरघर हरनळ योजना राबविण्यात येणार असून नागरिकांना शुद्ध पेयजल मिळणार आहे. अर्थात या योजनेने पैठण तालुका सुजलाम् सुफलाम् होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे फलोत्पादन तथा रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी केले.

हर्षी (बु) ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकासकामांचे भूमिपूजन व ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना व वाॅटरग्रिड योजना कार्यान्वित केल्याबद्दल मंत्री भुमरे यांचा हा नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विलास भुमरे, जिल्हा परिषदेचे सदस्य कमलाकर एडके, पाचोड सरपंच शिवराज भुमरे, सरपंच संदीपराव घायाळ, सचिन घायाळ, नंदकुमार पठाडे, जगन्नाथ दुधे, तंटा समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव घायाळ, सचिन वाघ, विश्वंभर भावले, दादेगावचे सरपंच अनिल हजारे, महादेव हजारे, सुरेंद्र गव्हाणे, आदींची उपस्थिती होती.