शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वाळूचे तीन टिप्पर ग्रामस्थांनी पकडले

By admin | Updated: April 1, 2015 00:56 IST

परतूर : परतूर तालुक्यातील गोळेगाव वाळू पट्टयातून अहोरात्र वाळूउपसा सुरू असून, रात्री जाणारे तीन टिप्पर गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

परतूर : परतूर तालुक्यातील गोळेगाव वाळू पट्टयातून अहोरात्र वाळूउपसा सुरू असून, रात्री जाणारे तीन टिप्पर गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या वाळू उपशासाठी पोकलॅनचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात आले. परतूर तालुक्यात दुधना व गोदावरी वाळू पट्टयातून सतत अवैध वाळू उपसा सुरू आहे. यातच आता गोदावरीच्या पात्रातील गोळेगाव वाळू पट्टयाचा काही दिवसांपूर्वी लिलाव झाला आहे. त्यामुळे कितीही वाळू उपसा व कशीही वाहतुक करा, नियंत्रण कोणाचेच नसल्याने या पात्रातून अहोरात्र वाळू उपसा सुरू आहे. या ठिकाणाहून परतूर, माजलगाव, बीड, जालना, औरंगाबाद आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात टिप्परने वाहतुक वाळू केली जात आहे. या पात्रात वाळू उपशासाठी पोकलँडचा वापर करण्यात येत आहे. या पात्रातून रात्री जालना औंरगाबादकडे जाणारे तीन टिप्पर वाटूर येथे गावकऱ्यांनी पकडून परतूर पोलिसांच्या स्वाधीन केले. या वेळी बराच गोंधळ झाला. आता परतूर पोलिसांनी तहसीलदार यांना लेखी पत्र देऊन या टिप्परवर कारवाई करण्यासंबधी कळवले आहे. तहसील कार्यालयाने या टिप्पर मालकांना प्रत्येकी १० हजार असे एकुण ३० हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या अहोरात्र उपशामुळे आष्टीकर वैतागले असून वाहनांची वर्दळ व सतत हार्नचा आवाज यामुळे परिसरातील लोक त्रस्त झाले आहे. तरी, या उपशावर निर्बंध घालावे अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)