शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

उन्हाळा लागताच भाजीपाला कडाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2017 23:50 IST

जालना : उन्हाळा लागताच फळ तसेच पाले भाज्यांचे भाव कडाडले आहेत.

जालना : उन्हाळा लागताच फळ तसेच पाले भाज्यांचे भाव कडाडले आहेत. रविवारी भरणाऱ्या भाजीबाजारात दर वाढल्याचे चित्र होते. प्रत्येक भाजीचे किलोमागे चार ते पाच रूपयांनी वाढ झाली होती. जिल्ह्याचा पारा चाळीस अंशांवर जात आहे. त्यामुळे विहिरी, कूपनलिका व तलावातील पाणी पातळी झपाट्याने घटत आहे. परिणामी पाणी कमी असल्याने उत्पादन कमी होत असून, भाजीपाल्याच्या भावात तेजीमंदी होत आहे. आठ ते दहा रूपये किलो मिळणार टमाटे पंधरा रूपये किलोवर गेले आहेत. मेथी, पालक, कोथंबीर यांच्या जुड्या पुन्हा महागल्या आहेत. काही ठिकाणी पाचच्या दोन अथवा तीन मिळत होत्या. जानेवारीत पाच रूपयांच्या पाच जुड्या मिळत होत्या. कारले, वांगे, सिमला मिरची, दोडगे, शेवगा आदी भाज्या ४० रूपये किलो मिळत आहे. आवक कमी होत असल्याने व्यापारीही जादा दराने भाजी विक्री करीत आहेत. कांदा दहा ते वीस रूपये किलो आहे. एकूणच उन्हाळ्यात भाजीपाल्याचे भाव कडाडतील असे भाजीपाला उत्पादक शेतकरी जाधव यांनी सांगितले.