शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

जिल्ह्यात भाजीपाला उत्पादक धास्तावले

By admin | Updated: July 22, 2014 00:17 IST

अकोला नि : जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने पेरण्यांसह भाजीपाला उत्पादानावर मोठा परिणाम झाला आहे.

अकोला नि : जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने पेरण्यांसह भाजीपाला उत्पादानावर मोठा परिणाम झाला आहे. अकोला निकळक परिसरात अल्पशा पाऊस पडला. भाजीपाल्यासाठी आवश्यक पाणी मिळत नसल्याने लावलेला भाजीपाला जगविण्यासाठी शेतकऱ्यांंची तारांबळ उडत आहे. परिसरात सर्वच भाज्यांचे भाव वधारले आहे. त्यामुळे जनतेचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.खरीप व रबी पिकासोबतच अनेक शेतकरी भाज्यापाल्यांची मोठ्या प्रमाणात लागवड करून चांगले उत्पन घेत असतात. वेळेवर पाऊस होत नसल्याने पाणीसाठ्यातही मोठी घट झाली आहे. नवीन पालेभाज्या बाजारात येण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे परिसरात भाज्याचे भाव वाढले आहेत. वांगे ५० रूपये किलो, टमाटे ६० रूपये किलो, मिरची ६० रूपये किलो, मेथी १० व कोथिंबिरची एक जुडी १५ रूपये, कारले १५ रूपये पावशेर, पालकची एक जुडी १०रूपये, फुलकोबी १५ रूपये पावशेर, असे भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत. गेल्या आठवडी बाजारात असा भाव असल्याने गृहिणींनी भाजीपाल्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र बदनापूरच्या आठवडी बाजारात बघायला मिळाले. अनेकांनी भाजीपाला खरेदीवर मर्यादा लावल्याचे सांगितले.पावसाने पाठ फिरविल्याने सर्वच भाज्यांच्या भावात वाढ झाली आहे. अनेक गृहिणी मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी करत होत्या.मात्र भाव वाढल्याने गृहिणींनी भाजीपाल्याची खरेदी कमी केली आहे. आमच्या व्यवसायावर याचा चांगलाच परिणाम झाला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)