शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

वैजापुरात टक्का वाढला

By admin | Updated: October 18, 2014 00:05 IST

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांत झालेल्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांमध्ये वैजापूरमध्ये सुमारे दहा टक्के मतदान वाढल्याचे स्पष्ट होत आहे.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांत झालेल्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांमध्ये वैजापूरमध्ये सुमारे दहा टक्के मतदान वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. सिल्लोडमध्ये आठ टक्के ,तर गंगापूर- खुलताबादमध्ये सुमारे सात टक्के मतदान वाढले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी पंचरंगी लढती झाल्या, त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसत आहे. एप्रिल २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांत सिल्लोड (६७.३८ टक्के), कन्नड (६३.०३), फुलंब्री (६८.७६), औरंगाबाद मध्य (६१.५१), औरंगाबाद पश्चिम (६४.०१), औरंगाबाद पूर्व (६३.३६), पैठण (६९.९२), गंगापूर- खुलताबाद (६०.६३), वैजापूर (५९.२१) अशी मतदानाची टक्केवारी होती. १५ आॅक्टोबर रोजी विधानसभेसाठी झालेल्या मतदानात सिल्लोड (७५.२६ टक्के), कन्नड (६८.०६), फुलंब्री (७३), औरंगाबाद मध्य (६५.१८), औरंगाबाद पश्चिम (६४.३३), औरंगाबाद पूर्व (६६.७६), पैठण (७३.७८), गंगापूर- खुलताबाद (६७.८२), वैजापूर (७०.१०) असे मतदान झाले आहे. लोकसभा निवडणुकीशी तुलना करता कन्नड आणि फुलंब्री मतदारसंघात मतदान सुमारे पाच टक्क्यांनी वाढले आहे, तर औरंगाबाद मध्यमध्ये ते चार टक्क्यांनी वाढले आहे. औरंगाबाद पूर्वमध्ये तीन टक्क्यांनी, तर पैठणमध्ये साडेतीन टक्क्यांनी वाढले आहे. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघांत मात्र मतदान केवळ १३ हजार ४७० मतांनी वाढले आहे. हे वाढीव मतदान एक टक्क्यापेक्षाही कमी आहे.