शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गटार योजनेत गुंठेवारीला ठेंगा

By admin | Updated: August 18, 2014 00:39 IST

औरंगाबाद : भूमिगत गटार योजनेत गुंठेवारी वसाहतींसाठी महापालिकेने कुठलेही धोरण निश्चित न केल्यामुळे त्या वसाहतींमध्ये ४६५ कोटी रुपयांतून कामे होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

औरंगाबाद : भूमिगत गटार योजनेत गुंठेवारी वसाहतींसाठी महापालिकेने कुठलेही धोरण निश्चित न केल्यामुळे त्या वसाहतींमध्ये ४६५ कोटी रुपयांतून कामे होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात ११९ गुंठेवारी वसाहती असून, त्यामध्ये किती कि़ मी. ड्रेनेज वाहिन्या टाकण्यात येतील, याबाबत धोरण ठरवावे लागेल, असे मनपा सत्ताधारी, प्रशासनाने १७ आॅगस्ट रोजी पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्या योजनेत २०९ कोटी ७५ लाख रुपयांतून लॅटलर्स, ब्रँचेस, मेन सिव्हर, १५० डायमीटरच्या ३४० कि़ मी़ ड्रेनेज वाहिन्यांची योजनेत तरतूद आहे़२७१ कि़ मी़ नवीन वाहिन्यात टाकण्यात येणार आहेत़ जुन्या लाईन तशाच ठेवण्यात येतील़ विद्यमान मेन सिव्हर लाईन्स ७१ कि़ मी़ आहेत. शहरातील ११९ वसाहतींत राहणाऱ्या सुमारे ३ ते साडेतीन लाख नागरिकांना २००१ पासून नरकयातना भोगाव्या लागत आहेत़ काही लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात विकास निधी दिल्यामुळे ड्रेनेज व रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. गटार योजनेत गुंठेवारी वसाहतींसाठी धोरण ठरलेलेच नाही, असे प्रशासनाने ठामपणे सांगितल्यामुळे खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने ४८९ कोटी रुपयांची योजना ४६५ कोटींमध्ये करण्यास होकार दिल्याचे दिसते.