शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

निराधार अनुदान वाटप; बँकेसोबतचा करार संपला

By admin | Updated: May 3, 2016 01:08 IST

औरंगाबाद : शहरातील निराधार लाभार्थ्यांच्या अनुदान वाटपासाठी दिलासा प्रकल्पांतर्गत बँक आॅफ इंडियासोबत करण्यात आलेला करार संपला आहे.

औरंगाबाद : शहरातील निराधार लाभार्थ्यांच्या अनुदान वाटपासाठी दिलासा प्रकल्पांतर्गत बँक आॅफ इंडियासोबत करण्यात आलेला करार संपला आहे. बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे वारंवार करार करण्यासाठी पाठपुरावा करूनही बँकेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने १३ हजार निराधार लाभार्थ्यांचे अनुदान जुन्या पद्धतीने बँक खात्यावर जमा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. निराधारांसाठी संजय गांधी, इंदिरा गांधी, राष्ट्रीय वृद्धापकाळ, श्रावणबाळ या योजना राबविल्या जातात. सध्या १३ हजार २५० निराधार लाभार्थी असून, त्यापैकी सुमारे ४ हजार संजय गांधी योजनेचे आणि ७ हजार श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहेत. जिल्हा प्रशासनाने २०११-१२ या वर्षात निराधारांसाठी दिलासा प्रकल्प राबविला. लाभार्थ्यांना अनुदानासाठी बँकेत चकरा माराव्या लागू नयेत, त्यांना घराजवळ अनुदान मिळावे, यासाठी बँक आॅफ इंडियासोबत करार करण्यात आला.लाभार्थ्यांचे आॅनलाईन खाते उघडण्यात आले. आधार कार्डाशी बँक खाते संलग्न करून बायोमेट्रिकच्या पद्धतीने अनुदान देण्याची योजना सुरू करण्यात आली. बँक आॅफ इंडियाने शहरात १४ ठिकाणी फ्रँचायझी दिल्या. या फँ्रचायझीमार्फत लाभार्थ्यांना अनुदान मिळत होते. परंतु बँकेसोबत असलेला करार संपला आहे. हा करार पुढे चालू ठेवण्यासाठी प्रशासनाकडून बँकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी वारंवार पत्रव्यवहार करूनही बँकेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अधिकारी हैराण झाले आहेत.