शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:04 IST

कन्नड : सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अंबाडी धरणाच्या वळणावर एकाच दिशेने ...

कन्नड : सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अंबाडी धरणाच्या वळणावर एकाच दिशेने धावणाऱ्या ट्रक व दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर कन्नडजवळील अंबाडी धरणाजवळ ट्रक (क्र. टीएन ४५ बीक्यू २१७४) आणि दुचाकी (क्र. एमएच १४ जीइ ७५३५) ही दोन्ही वाहने शनिवारी सकाळी चाळीसगावकडून कन्नडकडे येत होती. या दरम्यान, सकाळी साडेदहाच्या सुमारास अंबाडी धरणाच्या वळणावर ट्रकला मागच्या बाजूने दुचाकी धडकल्याने या अपघात सुभाष भाऊराव मधे (३५), महादू हिरामण अधान (३०) हे जागीच ठार झाले. मयत दोघेही कन्नड तालुक्यातील अंबाला ठाकुरवाडी येथील हाेते.

या घटनेची माहिती मिळताच, महामार्ग पोलीस पथकाचे सपोनि सुरेश भाले, पो.कॉ अमर आळंजकर, शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बलभीम राऊत, बीट अंमलदार रामचंद्र बोन्द्रे यांनी घटनास्थळी भेट देत, सुभाष मधे आणि महादू अधान यांना ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित करत शवविच्छेदन केले. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक शहर पोलीस ठाण्यात जमा केला असून, आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

--- फोटो

290521\img_20210529_155320_1.jpg~290521\img_20210529_155912_1.jpg

महादू अधान~