शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:03 IST

जरंडीपासून काही अंतरावर काटीखोरा नावाचा डोंगर असून, तिथे घनदाट जंगल आहे. डोंगराच्या कड्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने चरण्यासाठी आलेल्या ...

जरंडीपासून काही अंतरावर काटीखोरा नावाचा डोंगर असून, तिथे घनदाट जंगल आहे. डोंगराच्या कड्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने चरण्यासाठी आलेल्या दोन शेळ्यांवर झडप घालून त्यांना ठार केले. तर दोन्ही मृत शेळ्यांना त्याने फरफटत नेले. असे शेळीमालक महादू राठोड यांनी सांगितले. ही घटना घडल्यानंतर राठोड यांनी जरंडी गावात धाव घेतली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करण्यात आला. वनपाल माया झिणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाची गुरुवारी सकाळी पाहणी केली; मात्र पंचनाम्यासाठी शेळ्यांचा कोणताही भाग आढळून आला नाही. तर रात्री झालेल्या किरकोळ पावसाने पायाचे ठसेदेखील मिटून गेले होते. त्यामुळे वन विभागही रिकाम्या हाती परतले. या घटनेने जरंडी शिवारातील पशुपालक चिंतेत पडले आहेत.

290721\1948-img-20210729-wa0078.jpg

जरंडी ता सोयगाव शिवारात आढळले बिबट्याच्या पगमार्ग