शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

‘दयानंद’मध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र

By admin | Updated: January 31, 2017 00:15 IST

लातूर : दयानंद विधि महाविद्यालयात शिफ्टिंग पॅराडिगम आॅफ एन्व्हायरन्मेंटल इथिक्स या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र पार पडले.

लातूर : शहरातील दयानंद विधि महाविद्यालयात शिफ्टिंग पॅराडिगम आॅफ एन्व्हायरन्मेंटल इथिक्स या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र रविवारी पार पडले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी होते. यावेळी पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर, अ‍ॅड. बळवंत जाधव, सचिव रमेश बियाणी, सहसचिव सुरेश जैन, संजय बोरा, अ‍ॅड. आशिष बाजपाई, अ‍ॅड. विक्रम हिप्परकर, डॉ. अ‍ॅनी जॉन, डॉ. जी.के. पिल्लाई, डॉ.बी.एच. चौधरी, डॉ. पूनम नाथानी यांची उपस्थिती होती. यावेळी अ‍ॅड. बळवंत जाधव म्हणाले, निसर्गचक्र संतुलित ठेवणे गरजेचे आहे. उसाच्या शेतीमुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. पाण्याचा योग्य वापर करणे काळाची गरज बनली आहे. यावेळी अतुल देऊळगावकर म्हणाले, अणुयुद्ध आणि वातावरणातील बदल हे पर्यावरणासमोरील दोन आव्हाने आहेत. पृथ्वीचे अस्तित्व अबाधित राखणे, जैव विविधतेचा होणारा ऱ्हास, तापमानात होणारी झपाट्याने वाढ तसेच जल-वायू, प्रदूषण कसे रोखावे, यासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभांगी पांचाळ व प्रा. वीणा इंगळे यांनी केले. आभार डॉ. गिरीश पिल्लाई यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.