शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

ठिबकचे १२९ कोटी थकले

By admin | Updated: June 16, 2016 00:12 IST

सुनील कच्छवे, औरंगाबाद पाण्याच्या सुयोग्य वापरासाठी शेतीत ठिबक सिंचनाचा अवलंब करणाऱ्या मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांचे अनुदान सरकारने थकविले आहे.

सुनील कच्छवे, औरंगाबादपाण्याच्या सुयोग्य वापरासाठी शेतीत ठिबक सिंचनाचा अवलंब करणाऱ्या मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांचे अनुदान सरकारने थकविले आहे. सलग तीन वर्ष सरकारने विभागास मंजूर अनुदानापेक्षा कमी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे विभागातील सुमारे ३० हजार शेतकऱ्यांचे तब्बल १२९ कोटी रुपयांचे अनुदान थकले आहे. शासकीय अनुदानाच्या भरवशावर बहुसंख्य शेतकऱ्यांनी कर्ज काढून किंवा उसनवारी करून ठिबक संच बसविलेले आहेत. परिणामी अनुदानच रखडल्यामुळे आता हे शेतकरी अडचणीत आले आहेत.शेतीत पाण्याच्या सुयोग्य वापरासाठी राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियान राबविले जाते. याअंतर्गत ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन संच बसविण्यासाठी शेतकऱ्यांना ४५ टक्क्यांपर्यंतचे अनुदान दिले जाते. त्यासाठी आधी शेतकऱ्याने स्वत: संपूर्ण रक्कम खर्च करून हे संच बसवायचे असतात. त्यानंतर कृषी विभागाकडून अनुदानाची देय रक्कम अदा केली जाते. मागील काही वर्षांपासून सतत पाण्याचे दुर्भिक्ष भासत असल्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये सूक्ष्म सिंचनाविषयी मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण झाली आहे. म्हणूनच अडचणीत असूनही येथील शेतकरी ठिबक संच बसवीत आहेत. मात्र, आता शासनाकडून वेळेत अनुदानाची रक्कम मिळत नसल्यामुळे (पान २ वर)एकीकडे सरकार ठिबकसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करते आणि दुसरीकडे त्यांचे अनुदान थकविते हे चुकीचे आहे. विभागातील असंख्य शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन ठिबक संच बसविले होते. अजूनही त्यांना अनुदान मिळालेले नाही. शासन त्यावर निर्णय घेत नाही. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे.- जयाजीराव सूर्यवंशी, अध्यक्ष अन्नदाता शेतकरी संघटना