शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
6
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
7
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
8
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
9
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
10
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
11
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
12
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
13
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
14
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
15
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
16
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
17
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
18
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
19
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
20
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!

अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपाचा चोविसावा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:36 IST

राज्य कृती समितीच्या वतीने ११ सप्टेंबरपासून राज्यभरात संप अद्याप सुरूच आहे. अंगणवाडी कार्यालयास कुलूप लावून बंद पाळण्यात येत असल्याने बालके सकस आहारापासून वंचित आहेत. आज संपाचा चोविसावा दिवस असून अद्याप याबाबत तोडगा निघाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्टÑ राज्य कृती समितीच्या वतीने ११ सप्टेंबरपासून राज्यभरात संप अद्याप सुरूच आहे. अंगणवाडी कार्यालयास कुलूप लावून बंद पाळण्यात येत असल्याने बालके सकस आहारापासून वंचित आहेत. आज संपाचा चोविसावा दिवस असून अद्याप याबाबत तोडगा निघाला नाही.अंगणवाडीत कुणाच्या विश्वासावर बालकांना पाठवावे, असा प्रश्न पालकांतून उपस्थित केला जात आहे. आशा स्वयंसेवकांनी आणि बचत गटांच्या महिलांनीही पोषण आहार न वाटण्याचा निर्णय घेतल्याचे कृति समितीकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता ग्रा. पं. च्या ग्रामशिक्षण समितीकडून आहार वाटपाचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांनी केली आहे. ज्यामुळे चिमुकले सकस आहारापासून वंचित राहणार नाहीत. संपामुळे राज्यातील जवळपास ७४ लाख बालके सकस आहार योजनेपासून वंचित राहत आहेत.