शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
4
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
5
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
6
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
7
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
8
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
9
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
10
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
11
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
12
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
13
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
14
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
15
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
16
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
17
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
18
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
19
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
20
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले

बंधारे दुरुस्तीकडे कानाडोळा

By admin | Updated: August 29, 2016 00:55 IST

काक्रंबा : तुळजापूर तालुक्यातील काक्रंब्यासह परिसरातील अन्य गावांच्या शिवारात असलेले बहुतांशी बंधारे डागडुजीला आले आहेत. पावसाळ्यापूर्वी ही बाब लघु पाटबंधारे विभागाने फारशी गांभीर्याने घेतली नाही.

काक्रंबा : तुळजापूर तालुक्यातील काक्रंब्यासह परिसरातील अन्य गावांच्या शिवारात असलेले बहुतांशी बंधारे डागडुजीला आले आहेत. पावसाळ्यापूर्वी ही बाब लघु पाटबंधारे विभागाने फारशी गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे पावसाचे पाणी आले तसे वाहून गेले. या प्रकाराबाबत शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.काक्रंब्यासह व्होनाळा, बारुळ व वाणेगाव आदी गावांतील शिवारात शासनाने लाखो रुपये खर्च करुन कोल्हापुरी बंधारे उभारले. परंतु, सध्याचे चित्र पाहिल्यानंतर ज्या उद्देशाने हे बंधारे बांधले तो उद्देश साध्य होताना दिसत नाही. त्याला कारणही तसेच आहे. बहुतांशी बंधारे दुरूस्तीला आले आहेत. काक्रंबा शिवारात यापैकीच एक बंधारा. सात वर्षापूर्वी लाखो रुपये खर्चून तब्बल ५७ दरवाज्यांचा भलामोठा बंधारा उभारला. मात्र, सुरुवातीची एक वर्ष वगळता आजातागायत या बंधाऱ्याला ना दरवाजे बसविले ना किरकोळ दुरुस्ती केली. त्यामुळे एक थेंबभर पाणीसुद्धा आडले नाही. जसे आले तसेच वाहून गेले. बारुळ गावानजीक दीड वर्षापूर्वी एक-दोन नाही तर तब्बल २३ लाख रुपये खर्चून २८ दरवाज्यांचा कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला. परंतु, संबंधित ठेकेदाराने बंधाऱ्याचे दरवाजे बसविले नाहीत. याकडे अधिकाऱ्यांनीही लक्ष दिले नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात बंधाऱ्यातून पाणी आले तसे वाहून गेले. अशीच परिस्थिती व्होनाळा व वानेगाव येथील कोल्हापुरी बंधाऱ्याची आहे.