शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कांद्यांचा अहेर देण्याचा प्रयत्न...

By admin | Updated: May 18, 2016 00:11 IST

औरंगाबाद : राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असतानाही कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे; परंतु कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने कांदा विकावा लागत आहे.

औरंगाबाद : राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असतानाही कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे; परंतु कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने कांदा विकावा लागत आहे. कांदा उत्पादकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीतर्फे आज मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांना कांद्याचा अहेर देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी महिला आघाडीला कांदा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात नेण्यास विरोध केल्यामुळे त्यांनी फक्त निवेदन दिले. राज्यात कांदा उत्पादकांनी यावर्षी मोठ्या प्रमाणावर कांदा पिकविला आहे. यापूर्वी जेव्हा अतिरिक्त कांदा उत्पादन होऊन भावाची समस्या निर्माण झाली. तेव्हा हमी भाव देऊन सरकारने नाफेडमार्फत कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. यावर्षी मात्र सरकारने नाफेडमार्फत बाजारभावाप्रमाणे कांदा खरेदी सुरू केली आहे. ही खरेदी मुद्दाम कमी दराने होत असून, कांद्याचा भाव पाडण्यासाठी होत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. सरकारचे पुन्हा या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटना महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना कांद्याचा अहेर देण्याचे आंदोलन सुरू केलेआहे.