शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

टंचाईचे उपाय टोलवाटोलवीतच

By admin | Updated: February 17, 2016 23:02 IST

हिंगोली : जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. यात टंचाईच्या प्रस्तावांची निव्वळ टोलवाटोलवी सुरू असल्याचा आरोप आता ग्रामीण भागातून होत आहे.

हिंगोली : जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. यात टंचाईच्या प्रस्तावांची निव्वळ टोलवाटोलवी सुरू असल्याचा आरोप आता ग्रामीण भागातून होत आहे. जि.प. व जिल्हाधिकारी कार्यालयातील या खेळात टंचाईची दाहकता मात्र ग्रामस्थांना सोसावी लागत आहे.सध्या जिल्ह्यात विहिरी व बोअरच्या अधिग्रहणाचे ७५ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. याशिवाय १0 गावांत आठ टँकर सुरू आहेत. यापैकी एक खाजगी टँकर आहे. नळयोजना विशेष दुरुस्तीचे जठारवाडी व हत्ता देववाडी यांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी जि.प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाणीटंचाईत दुरुस्तीचे आठ प्रस्ताव पाठविले होते. त्यात त्रुटी निघाल्याने त्यांनी ते परत पाठविले. मात्र यात महिना निघून गेला आहे. याशिवाय यांत्रिकी विभागाने २८ गावांत ३१ बोअर घेण्याचे प्रस्ताव पाठविले होते. तेही अद्याप तसेच पडून आहेत. या दोन्ही विभागांत कधी ताळमेळ साधला जात नसल्याचे गतवर्षीही अनुभवायला मिळाले होते. मात्र जानेवारीनंतर गेल्यावर्षी पाणीटंचाईत निदान प्रस्ताव मंजूर झाले होते. ही मंजूर झालेली कामे पावसाळ्यातही पूर्ण करण्यात पाणीपुरवठा विभागाला अपयश आले. त्यामुळे टंचाईत मंजूर होणाऱ्या कामांना काही महत्त्वच उरत नाही. ग्रामस्थही या झंझटी नको म्हणून थेट टँकरचीच मागणी करतात. या सर्व प्रकारात टंचाईच्या झळा मात्र सोसणे क्रमप्राप्त ठरते. प्रस्तावांची चौकशी, त्रुटी असणे याचा ससेमिराही आड येतो. (जिल्हा प्रतिनिधी)