शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

अभयारण्यातील वृक्ष चक्क ‘धाब्या’वर !

By admin | Updated: April 3, 2015 00:44 IST

बीड : देशभर प्रसिध्द असलेल्या पाटोदा तालुक्यातील नायगाव येथील मयूर अभयारण्य अवैध वृक्षतोडीने उध्दवस्त होते की काय ? अशी भीती निर्माण झाली आहे.

बीड : देशभर प्रसिध्द असलेल्या पाटोदा तालुक्यातील नायगाव येथील मयूर अभयारण्य अवैध वृक्षतोडीने उध्दवस्त होते की काय ? अशी भीती निर्माण झाली आहे. ‘लोकमत’ने गुरूवारी केलेल्या स्टींगमध्ये परिसरातील हॉटेल, ढाब्यांवर अभयारण्यातील वृक्षांचा सरपण म्हणून वापर होत असल्याची बाब पुढे आली.अभयारण्यात चारा, पाणी नसल्यामुळे आधीच मोरांची संख्या दिवसेंदिवस घटू लागली आहे. अवैध वृक्षतोडीने दुर्मिळ वृक्ष देखील संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वन विभागातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अभयारण्यातील मोठमोठ्या वृक्षांवर सर्रास कुऱ्हाड चालविली जाते. परिणामी अभयारण्य ओस पडू लागले आहे.विशेष म्हणजे अभयारण्याचा कारभार औरंगाबाद येथून चालतो. स्थानिक पातळीवर वचक नाही. परिणामी वृक्षतोड करणाऱ्यांना मोकळे रान आहे. (प्रतिनिधी)