शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

वाहन धुण्याच्या पाण्यातून फुलविली झाडे

By admin | Updated: June 1, 2016 00:11 IST

औरंगाबाद : सर्व्हिसिंगसाठी येणारी वाहने धुतल्यानंतर वाहून जाणाऱ्या पाण्यातून साताऱ्यातील गॅरेज चालकाने अनेक झाडे फुलविली आहेत

औरंगाबाद : सर्व्हिसिंगसाठी येणारी वाहने धुतल्यानंतर वाहून जाणाऱ्या पाण्यातून साताऱ्यातील गॅरेज चालकाने अनेक झाडे फुलविली आहेत. ग्राहक, परिसरातील मुलांमध्ये पाणी बचतीसाठी जागृती करण्याचे कामही त्यांनी हाती घेतले आहे.साताऱ्यातील रेणुकामाता मंदिराजवळ सय्यद याकूब यांचे घर आणि गॅरेज आहे. २००९ या वर्षापासून ते साताऱ्यात वास्तव्यास आहेत. शिक्षण कमी झाले असले, तरी त्यांना वाचनाची प्रचंड आवड आहे. काम करताना मिळणाऱ्या फावल्या वेळेत त्यांचे वाचन सुरू असते. ‘झाडाचे एक पान माणसाला ४० दिवस जिवंत ठेवण्याएवढ्या आॅक्सिजनचा पुरवठा करते,’असे याकूब यांच्या वाचनात आले होते. त्याच वेळी त्यांनी वृक्षारोपणात स्वत:ला वाहून घेण्याचा निर्णय घेतला. झाडे लावणे सोपे असते, परंतु जगवून त्यांचे संवर्धन करणे ही कठीण गोष्ट असते. झाडे जगविण्यासाठी पाणी हे हवेच. साताऱ्यात तीव्र पाणीटंचाई असताना झाडांसाठी पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न त्यांना पडला. त्याचे उत्तरही अर्थात याकूब यांना मिळाले. घरातील सांडपाणी शेजारच्या नालीत सोडले जात होते. ग्राहकांची वाहने धुतल्यानंतर पाणी रस्त्यावर येऊ नये, यासाठी नालीतच त्याची विल्हेवाट लावली जात होती. पाण्याचा काटकसरीने वापर करून त्याची बचत करणे सध्याच्या परिस्थितीत नितांत गरज आहे. पाणी बचतीबाबत जनजागृती करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘जलमित्र अभियान’ सुरू केले आहे. पाणी बचतीसाठी तुम्ही नवनवीन कल्पना राबवीत असाल, तर आपले अनुभव आम्हाला ९८८१३००४९४, ९८८११९७३९८ या क्रमांकावर कळवावेत.