शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

विनातिकीट प्रवास पडला कैकपट महागात

By admin | Updated: August 30, 2014 00:17 IST

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील वाढत्या विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून अचानक तिकीट तपासणीची मोहीम राबविण्यात येत आहे.

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील वाढत्या विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून अचानक तिकीट तपासणीची मोहीम राबविण्यात येत आहे. औरंगाबाद रेल्वेस्थानकावर गुरुवारी अशा प्रकारे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अचानक तिकीट तपासणी मोहीम राबवीत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे गुरुवारी अनेकांना विनातिकिटाचा प्रवास चांगलाच महाग पडला.रेल्वेस्थानकावर दिवसभर ही मोहीम राबविली गेली. दक्षिण मध्य रेल्वेचे नांदेड विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक चार्लस हेरेंज, २० तिकीट तपासणीस आणि आरपीएफ जवानांनी सायंकाळी ६ वाजेपर्यंत विविध रेल्वेंमध्ये आणि स्थानकावर प्रवाशांकडील तिकिटांची तपासणी केली. यात २२० प्रवाशांना विनातिकीट प्रवास करताना पकडण्यात आले. त्यांच्याकडून जवळपास ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील अधिकाऱ्यांकडून विविध रेल्वेस्थानकांवर तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. तिकीट काढून प्रवास करावाप्रवाशांनी रेल्वेच्या पर्यायाने देशाच्या विकासासाठी हातभार लावला पाहिजे. यासाठी विनातिकीट प्रवास करणे टाळले पाहिजे. प्रत्येकाने तिकीट काढूनच रेल्वे प्रवास केला पाहिजे, असे दक्षिण मध्य रेल्वेचे नांदेड विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक चार्लस हेरेंज म्हणाले.प्रवासी संख्या कमीरेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण हे अधिक असल्याने रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या वतीने वेळोवेळी तपासणी मोहीम हाती घेण्यात येते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गेल्या काही महिन्यांत रेल्वेच्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कारवाईदरम्यानही विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी आढळून येण्याचे प्रमाण सध्या कमी आहे.