शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: May 26, 2015 00:48 IST

बीड : मागील काही दिवसांपासून बसस्थानकांतील चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून याला नियंत्रणात आणण्यासाठी ना पोलीसांनी उपाययोजना केल्यात ना राज्य परीवहन महामंडळाने.

बीड : मागील काही दिवसांपासून बसस्थानकांतील चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून याला नियंत्रणात आणण्यासाठी ना पोलीसांनी उपाययोजना केल्यात ना राज्य परीवहन महामंडळाने. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.जिल्ह्यात आठ आगारांसह सात मिनी बसस्थानके आहेत. बीड, अंबाजोगाई, परळी, गेवराई या बसस्थानकांमध्ये दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असते. हे बसस्थानकेही मोठे आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून बीड बसस्थानकासह माजलगाव, परळी आणि अंबाजोगाई बसस्थानकाम चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बीडमध्ये तर एका आठवड्यात तीन मोठ्या चोऱ्या झाल्या.सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने बसस्थानकांमध्ये प्रवाशांची मोठी वर्दळ असते. यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तिकीट दरही वाढविल्याने यामध्ये आणखीनच भर पडली आहे.मात्र प्रवाशांना महामंडळाकडून कुठल्याच सोयी-सुविधा दिल्या जात नाहीत. सुविधा तर दुरच परंतू त्यांच्या सुरक्षिततेबाबतही महामंडळ अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठभ त्यांनी कसल्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. पोलीसांची संख्याही अपुरी पडत असून सीसीटीव्ही कॅमेरेही नाहीत. त्यामुळे चोरांना अधिकच बळ मिळत आहे. स्थानकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून पोलीसांची संख्या वाढवावी, या मागणीसाठी जनाधार प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अनुप मंत्री यांनी दोन वेळेस आवाज उठविला परंतू अद्यापही याची दखल महामंडळाने घेतलेली नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी महामंडळाला नसल्याचा आरोप मंत्री यांनी केला आहे. बसस्थानकांतील सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करून होणाऱ्या चोऱ्या थांबवाव्यात अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.याबाबत विभागीय वाहतूक अधिकारी उद्धव वावरे म्हणाले, आम्हाला तसे वरिष्ठांकडून कुठलेच पत्र नाही. पोलीसांना पत्र बंदोबस्त वाढविण्यासाठी पत्र दिलेले आहेत. (प्रतिनिधी)