शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

विभागीय आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: June 3, 2016 23:45 IST

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होताच विभागीय आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यादेखील बदल्या करण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होताच विभागीय आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यादेखील बदल्या करण्यात आल्या आहेत.जिल्हा प्रशासनाने बदल्या करताना काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर मेहरबानी केली आहे. मुख्यालयात सहा वर्षांहून अधिक काळ ठाण मांडून बसलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा बदल्यांमध्ये समावेश झाला नसल्याची ओरड कर्मचारी संघटना करीत आहेत. विभागीय प्रशासनाने १४ अव्वल कारकून, ६ लिपिक, २ शिपाई, अशा २१ जणांच्या बदल्या केल्या आहेत. जिल्हा प्रशासनातील संघटनेने बदल्यांप्रकरणी आवाज उठविण्याचा प्रयत्न करताच जिल्हाधिकाऱ्यांनी २ जून रोजी बदली करण्यात आलेल्या नायब तहसीलदार व इतर कर्मचाऱ्यांनी १ दिवसांत बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश काढले. त्यामुळे संघटनांचे आणखी पित्त खवळले आहे. सर्वांसाठी समान न्याय या भूमिकेने प्रशासनाने बदल्या करणे गरजेचे होते; परंतु प्रशासनाने तसे न करता बदल्या केल्याचा आरोप संघटनांचे पदाधिकारी करीत आहेत. प्रशासकीय कारणांवरून बदल्या केल्या आहेत. परंतु बदल्यांमुळे अनेकांची बसलेली घडी विस्कटली आहे.जिल्हा प्रशासनाने केलेल्या बदल्यांमध्ये तालुकानिहाय कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली आहे. तर विभागीय प्रशासनाने जिल्हावार बदल्या केल्या आहेत.