शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

व्यापाऱ्यांचा बंद मागे!

By admin | Updated: July 22, 2016 00:35 IST

जालना : शासनाच्या आडत वसुली निर्णयावरून मागील १३ दिवसांपासून आडत व्यापाऱ्यांनी संप पुकारला होता. मात्र, बाजार समिती प्रशासनाने नोटिसा बजावल्याने

जालना : शासनाच्या आडत वसुली निर्णयावरून मागील १३ दिवसांपासून आडत व्यापाऱ्यांनी संप पुकारला होता. मात्र, बाजार समिती प्रशासनाने नोटिसा बजावल्याने गुरुवारी व्यापाऱ्यांनी बंद मागे घेत, व्यवहार पूर्ववत केले. गुरुवारी ८ लाख ७७ हजार ५७७ रुपयांची उलाढाल झाली. राज्य शासनाने ५ जुलै रोजी अध्यादेश जारी करून बाजार समितीत माल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिशेबपट्टीमधून कपात न करता आडत दराची रक्कम ही खरेदीदारांकडून आडतीयांनी वसूल करावी याबाबतचे निर्देश दिलेले आहेत. हा अध्यादेश मागे घेण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदचा मार्ग अवलंबिला आहे. त्यानुसार तब्बल १३ दिवस मोंढ्यातील भुसार मार्केट बंद होते. अखेर शासनाच्या निर्णयापुढे झुकून व्यापाऱ्यांना बंद मागे घ्यावा लागला. व्यवहार सुरळीत पण...जालना बाजार समितीमधील भुसार मार्केटचे व्यवहार गुरूवारपासून सुरळीत झाले असले तरी खरेदीदारांनी अल्प प्रतिसाद नोंदवला. काही दुकानदारांनीही लिलावामध्ये सहभाग नोंदविला नाही. ज्या आडत व्यापाऱ्यांनी यात भाग घेतला. त्यांनीही आपल्या दुकानांतून अत्यल्प माल बाहेर काढला. (वार्ताहर)शासनाने मार्केट कमिटीतील व्यापाऱ्यांकडून आडत वसूल न करता ती खरेदीदारांकडून वसूल करण्याचे आदेश दिलेले आहेत. शासनाने ३ टक्के आडत कपात ठरविली आहे. मात्र जालना बाजार समितीमध्ये अडीच टक्केच आडत वसुली करण्यात येत आहे. त्यात बदल केवळ आता शेतकऱ्यांऐवजी खरेदीदारांकडून वसूल करण्यात येत असल्याचे बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले यांनी सांगितले.