शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

टमाटे ८० रुपये किलो

By admin | Updated: July 17, 2017 00:59 IST

वाळूज महानगर : वाळूज महानगर व परिसरात पाऊस अत्यल्प असून, आवक अचानक मंदावल्याने भाजीपाल्यासह टमट्यांचे भाव गगनाला भिडले

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : वाळूज महानगर व परिसरात पाऊस अत्यल्प असून, आवक अचानक मंदावल्याने भाजीपाल्यासह टमट्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. टमाट्याला प्रतिकिलोस ८० रुपये मोजावे लागत आहेत. वाळूज महानगरातील पंढरपूरच्या भाजी बाजारात भाजीपाल्याची आवक मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. त्यामुळे टमाटा वधारून ७० ते ८० रुपये किलोपर्यंत चढला आहे. इतर कोणताही भाजीपाला व फळभाज्या ६० रुपये किलोच्या कमी नाहीत. त्यामुळे येथील कामगार कुटुंबिय संकटात सापडले आहेत. मिरचीचे भाव कमी जास्त होत आहेत. सोमनाथ खाकरे या भाजीपाला विक्रेत्याने सांगितले की, गोलवाडी, तीसगाव, वडगाव, रांजणगाव, रामराई, कमळापूर, पंढरपूर, वळदगाव, पाटोदा, बकवालनगर, वाळूज, नारायणपूर, शिवराई आदी गावांतून नागरिक भाजीपाला खरेदीसाठी पंढरपुरात येतात; परंतु महागाईमुळे भाजीपाला घेता येत नसल्यामुळे ते संताप व्यक्त करीत आहेत.