शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

पीकविमा काढण्यास आज शेवटचा दिवस

By admin | Updated: June 30, 2014 00:38 IST

नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या हितासाठी हवामान आधारित पीकविमा योजना काढली आहे.

नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या हितासाठी हवामान आधारित पीकविमा योजना काढली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा़़ विमा काढण्याचा आजचा शेवटचा दिवस असून शेतकऱ्यांनी विमा काढून घ्यावा, असे आवाहन नांदेड उत्तर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी केले आहे.पाऊस न पडल्यामुळे हवामानाची परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. म्हणून शेतकऱ्यांनी निष्काळजीपणा न करता आपल्या पिकाचा विमा काढावा, आपल्या गावच्या दत्तक बँकेत अथवा कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत हा विमा काढता येतो. शासनाने या योजनेसाठी नांदड जिल्ह्यातील चार पिकांची निवड केली आहे. यामध्ये कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचा समावेश आहे. हा पीकविमा काढण्याची अंतिम तारीख ३० जून आहे. विमा काढताना काही अडचण आल्यास कृषी सेवकांशी संपर्क साधावा, असे आवाहन पावडे यांनी केले़ उपाध्यक्ष उमेश कोटलवार, सरचिटणीस किशन कल्याणकर, महेश देशमुख, प्रदीप मुळे, महेश मगर, गोपी मुदीराज, अतुल वाघ, रहिम पटेल, सुषमा थोरात आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)पीकविमा काढण्यास मुदतवाढ द्या - देवसरकरजून महिना संपत आला तरी पाऊस झाला नाही़ पावसाअभावी पेरण्या खोळंबल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़ अशा स्थितीत शेतकऱ्यांना पीकविमा काढण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदमवाढ द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष माधव देवसरकर यांनी केली आहे़