शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

‘टोकवाडी फेस्टिव्हलमधून ग्रामीण कलावंत घडावेत’

By admin | Updated: December 25, 2016 23:50 IST

परळी : टोकवाडी फेस्टिव्हलने ग्रामीण भागातील सामाजिक चळवळीचा आदर्श निर्माण केला आहे

परळी : टोकवाडी फेस्टिव्हलने ग्रामीण भागातील सामाजिक चळवळीचा आदर्श निर्माण केला आहे. अशा फेस्टिव्हलमधून ग्रामीण कलावंतांना व्यासपीठ मिळत आहे, ही कौतुकाची बाब असल्याचे प्रतिपादन सिने अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी केले.टोकवाडी येथे श्री वरद गणेश मंडळाच्या वतीने रविवारी ‘टोकवाडी फेस्टिव्हल’चा उत्साहात प्रारंभ झाला. याप्रसंगी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. मधु जामकर होते. यावेळी प्रसिद्ध पखवाज वादक उद्धवबापू आपेगावकर, सिने अभिनेते दीपक देउळकर, भागवताचार्य तुकाराम महाराज मुंडे, सरपंच दशरथ मुंडे यांची उपस्थिती होती.यावेळी निशिगंधा वाड म्हणाल्या, टोकवाडीसारख्या ग्रामीण भागात अतिशय उत्कृष्टरित्या सांस्कृतिक वारसा जोपासला जात आहे. अशा कार्यक्रमांची नितांत गरज असून, यातूनच अनेक कलावंत पुढील काळात सिनेसृष्टीत येऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रा. जामकर यांचे अध्यक्षीय भाषण झाले. यामध्ये त्यांनी या उपक्रमाला सामाजिक जाणिवांची जोड असल्याचे नमूद केले.तहसीलदार विद्याचरण कडवकर, ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण चाटे, डॉ. संतोष मुंडे, गोवर्धन मुंडे, उपसरपंच बालाजी मुंडे, प. स. सदस्य सुग्रीव मुंडे आदी उपस्थित होते. डॉ. राजाराम मुंडे यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन माऊली मुंडे यांनी केले, तर आभार संजय मुंडे यांनी मानले. कार्यक्र माला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)