शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

आणखी तीन ठिकाणी ‘मास्टर प्लॅन’

By admin | Updated: November 14, 2014 00:54 IST

सोमनाथ खताळ , बीड बीड शहरात विविध विकास कामे आजही प्रलंबीत आहेत. शहरातील वाढती वाहतूक कोंडी हा सध्या बीडकरांची डोकेदुखी ठरत असताना आणखी एक बीड शहराच्या वैभवात भर पडणारे

सोमनाथ खताळ , बीडबीड शहरात विविध विकास कामे आजही प्रलंबीत आहेत. शहरातील वाढती वाहतूक कोंडी हा सध्या बीडकरांची डोकेदुखी ठरत असताना आणखी एक बीड शहराच्या वैभवात भर पडणारे काम पालीकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. काही महिन्यापूर्वीच कारंजा, बलभीम चौक, माळीवेस रस्त्यांवर मास्टर प्लॅन चे काम झाले होते, त्याच धरतीवर शहरातील आणखी तीन मुख्य रस्त्यांचे रूंदीकरण होणार असून याचे काम आठवडाभरात सुरू होणार आहे.बीड शहर विकास आराखड्यांतर्गत शहरातील मुख्य भागातील रस्त्यांचे रूंदीकरण करण्यात येणार आहे. मागील १४ वर्षापासून प्रलंबीत असलेले हे प्रस्ताव आता लवकरच निकाली लागणार असल्याने बीड शहराच्या वैभवात आणखीनच भर पडणार असून वाहतूकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. घरांनी, ओट्यांनी, वाहनांनी आगोदरच रस्ता अरूंद केला आहे. या अरूंद रस्त्यांमुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आलेले आहे. विशेष म्हणजे चारचाकी वाहन जर रस्त्यावरून जात असेल तर दुसऱ्या वाहनाला त्या रस्त्यावरून एन्ट्री सुद्धा नसते, एवढे अरूंद रस्ते शहरातील झाले आहेत.रस्त्याने घेतला मोकळा श्वासतत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या कार्यकालात शहरातील मुख्य आणि वर्दळीचा असणाऱ्या कारंजा ते बलभीम चौक आणि बलभीम चौक ते माळीवेस दरम्यानच्या रस्त्याचे मास्टर प्लॅन चे काम करण्यात आले होते. हा रस्ता रूंद झाल्याने अनेक दिवसापासून नागरीकांना करावा लागत असलेला त्रास थांबला. आता या रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून कसलीच वाहतूक कोंडी होत नाही.कारंजा ते माळीवेस दरम्यान मास्टर प्लॅन चे काम करण्यात आले होते. या मास्टर प्लॅनमध्ये मस्जीद, मंदीर, आले. मात्र जिल्हाधिकारी सुनिल केंद्रेकर, नगराध्यक्षा डॉ.दीपा क्षीरसागर, पालीकेचे गटनेते डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी रस्त्यावर उतरून दोन्ही समाजातील नागरीकांशी संवाद साधला. त्यानंतर नागरीकांना सोबत घेऊन मास्टर प्लॅन चा प्रश्न मार्गी लावला, त्यामुळे हिंदू-मुस्लीम समाजातील नागरीकांनी एकमेकांशी समन्वय ठेवून मास्टर प्लॅन च्या काम पार पाडून हम साथ साथ है अशी भूमीका बजावली.नागरीकांनी घेतला होता पुढाकारया रस्त्या दरम्यान अनेकांची घरे, दुकाने येत होती. मात्र शहराच्या विकासासाठी अनेकांनी स्वत: आपली घरे पाडली, दुकाने मागे घेतली आणि प्रशासनाला सहकार्य केले. त्यामुळेच हा मास्टर प्लॅन सक्सेस झाला.आदेश मिळाले की काम सुरू- शेखसध्या तीन ठिकाणच्या रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. राहिलेल्या तीन रस्त्यांच्या मास्टर प्लॅन चे आदेश मिळाले की लगेच काम सुरू करण्यात येईल असे सहायक नगर रचनाकार सलीम शेख यांनी सांगितले.