शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

तीन महिन्यात दासबोध लिहून काढला

By admin | Updated: August 6, 2014 02:15 IST

जालना : समर्थ दासबोध हा समग्र ग्रंथ तीन महिन्यात लिहून काढल्याबद्दल जालना येथील अशोकराव कृष्णराव देशमुख यांचा श्री समर्थ विद्यापीठ शिवथरच्या वतीने गौरव करण्यात आला आहे.

जालना : समर्थ दासबोध हा समग्र ग्रंथ तीन महिन्यात लिहून काढल्याबद्दल जालना येथील अशोकराव कृष्णराव देशमुख यांचा श्री समर्थ विद्यापीठ शिवथरच्या वतीने गौरव करण्यात आला आहे.श्री समर्थसेवा मंडळ सज्जनगड संचलित श्री समर्थ विद्यापीठातर्फे समर्थबोध या विषयावर परीक्षेचे आयोजन करण्यात आले हेते. तीत वृंदावन कॉलनीतील रहिवाशी सेवानिवृत्त अभियंता अशोकराव देशमुख यांनी सहभाग घेतला होता. सन २०१३-१४ मध्ये सदर परीक्षा घेण्यात आली होती. २७ जुलै रोजी देशमुख यांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. देशमुख यांनी यापूर्वी ज्ञानेश्वरी व गीता या ग्रंथाचे स्वत: लिखाण केलेले आहे. समर्थ रामदासस्वामी यांचेवरील नि:स्सीम श्रध्देपोटी व प्रल्हाद महाराज यांच्या प्रेरणेने ग्रंथ लिहिण्याचे धैर्य मिळाले, त्यात जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श केला आहे व सर्व विषयाचे चिंतनही करण्यात आलेले आहे. याकामी राजेंद्र देशमुख, पत्नी स्नेहलता देशमुख, नंदा देशमुख यांचे सहकार्य लाभल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)