शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

मीटरसाठी नळ कनेक्शन कापण्याच्या धमक्या!

By admin | Updated: May 19, 2015 00:53 IST

औरंगाबाद : शहरातील सर्वसामान्य मालमत्ताधारकांच्या नळाला मीटर बसविण्याची मोहीम औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने सुरू केली आहे.

औरंगाबाद : शहरातील सर्वसामान्य मालमत्ताधारकांच्या नळाला मीटर बसविण्याची मोहीम औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने सुरू केली आहे. मीटर बसविण्यासाठी नागरिकांनी विरोध केल्यास त्यांना कनेक्शन कापण्याच्या चक्कधमक्या देण्यात येत आहेत. पाणीपट्टीव्यतिरिक्त औरंगाबादकरांना एका मीटरपोटी ३ हजार ६२१ रुपयांचा भुर्दंडही सहन करावा लागत आहे.शहरातील उच्चभ्रू आणि सुशिक्षित वसाहतींमध्ये सध्या मीटर बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरवर्षी नियमित पाणीपट्टी भरणाऱ्या आणि नियमांना घाबरणाऱ्या नागरिकांना कंपनीने सध्या लक्ष्य केले आहे. समांतर जलवाहिनी टाकण्याचे काम करणाऱ्या कंपनीचे अधिकारी व कर्मचारी विविध वसाहतींमध्ये फिरून मालमत्ताधारकांच्या नळांना मीटर बसवीत आहेत. मीटर न बसविल्यास लगेच नळ कनेक्शन कापण्याची धमकीही देण्यात येत आहे. ऐन उन्हाळ्यात टेन्शन नको म्हणून नागरिकही फारसा विरोध करायला तयार नाहीत. मीटर बसविल्यानंतर प्रत्येक मालमत्ताधारकाला एक पावती देण्यात येत आहे. या पावतीतीलमहापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युतीने औरंगाबादकरांना ‘अच्छे दिन’येतील असे दिवास्वप्न दाखविले होते. समांतरच्या कंत्राटदाराकडून नागरिकांची पिळवणूक होत असतानाही युतीचे नगरसेवक गप्प आहेत. मुस्लिम- दलितबहुल वसाहतींमध्ये मीटर बसविण्याचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे एमआयएमने अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.