शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

खरीप पेरणी वाया जाण्याची भीती!

By admin | Updated: July 2, 2017 00:38 IST

जाफराबाद : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी दिल्याने खरिपाची पेरणी वाया जाण्याच्या चिंतेने शेतकरी हैराण आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : तालुक्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे तालुक्यातील ६० हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी पूर्ण करण्यात आली आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी दिल्याने खरिपाची पेरणी वाया जाण्याच्या चिंतेने शेतकरी हैराण आहे.तालुक्याचे जीवनमान शेती व्यवसायावर अवलंबून आहे. मागील वर्षात खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या कोणत्याच शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने पेरण्या तोंडावर आल्या असताना जवळ आहे त्या पैशांत बी-बियाणांवर खर्च करण्यात आला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पडून जमिनीतून वाहून गेले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी काही भागात दुबार पेरणी करून यावर पाणीच पडला नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. पावसाळ्या पूर्वी भाव न मिळाल्याने कोणती पिक घ्यावयाचे या विषयी शेतकरी संभ्रमावस्थेत होता. त्यातून सावरत लागवड केली आहे. आता फक्त निळ्या आभाळाकडे नजर लागून आहे.मागील वर्षी तालुक्यातील ६१ हजार ९७६ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या करण्यात आल्या होत्या. या वर्षात पावसाळा समाधानकारक राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असल्याने जवळपास ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक प्रमाणात पेरण्या झाल्या असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होऊन तालुक्याच्या बोरगाव बु., हिवराबळी या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे. शेतकऱ्यांनी शेतीवर मोठा खर्च केला आहे. तरी देखील पिके येण्याची हमी नाही. तालुक्यात शेती व्यवसायाला पूरक उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे तालुक्याचे जीवनमान शेतीवर अवलंबून आहे. मागील दोन वर्षांची दुष्काळी परिस्थिती ओढवल्याने शेतकरी अडचणीत आहे. कृृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे.