शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

...‘ते’ आपल्यासोबत आज राहिले असते

By admin | Updated: January 4, 2016 00:24 IST

औरंगाबाद : सर सलामत तो पगडी पच्चास, अशी म्हण हिंदीमध्ये रूढ आहे. त्यामुळे डोके सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

औरंगाबाद : सर सलामत तो पगडी पच्चास, अशी म्हण हिंदीमध्ये रूढ आहे. त्यामुळे डोके सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. घात-अपघातात डोक्याला मार लागल्यास मृत्यूचा धोका ८० ते १०० टक्क्यांपर्यंत असतो. संभाव्य अपघाताचा धोका टाळण्यासाठी दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे, असा नियम करण्यात आलेला आहे. असे असताना या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या १०२ दुचाकीस्वारांना अपघातात मृत्यूला सामोरे जावे लागले. त्यांनी जर हेल्मेट परिधान केले असते तर २०१६ हे नवे वर्ष ते आपल्या कुटुंबियांसोबत साजरे करू शकले असते. औरंगाबादच्या पाच औद्योगिक वसाहतींमध्ये आता दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरची भर पडली आहे. वाढत्या औद्योगिकरणासोबत शहराचा चोहोबाजूने झपाट्याने विस्तार होत असून, त्यासोबतच शहराची लोकसंख्याही १५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येसोबत औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील दुचाकींची संख्या तब्बल साडेसात लाखांपर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यातील सुमारे पंधरा लाख नागरिक रोज दुचाकीने प्रवास करीत असतात. मात्र, यापैकी हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या मात्र नगण्य आहे. औरंगाबाद शहरात रोज सरासरी दुचाकीस्वारांचे दोन अपघात होतात. या अपघातात गंभीर जखमी होणाऱ्या आणि मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जानेवारी ते नोव्हेंबर-२०१५ या कालावधीत शहरात ५५३ गंभीर अपघात घडल्याची अधिकृत आकडेवारी पोलीस आयुक्तालयाकडून प्राप्त झाली. यात २७० घटना गंभीर स्वरुपाच्या होत्या तर १३८ किरकोळ स्वरुपाच्या होत्या. यातील ३१७ अपघात हे दुचाकीस्वारांचे आहेत. विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या नागरिकांच्या