शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

...‘ते’ आपल्यासोबत आज राहिले असते

By admin | Updated: January 4, 2016 00:24 IST

औरंगाबाद : सर सलामत तो पगडी पच्चास, अशी म्हण हिंदीमध्ये रूढ आहे. त्यामुळे डोके सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

औरंगाबाद : सर सलामत तो पगडी पच्चास, अशी म्हण हिंदीमध्ये रूढ आहे. त्यामुळे डोके सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. घात-अपघातात डोक्याला मार लागल्यास मृत्यूचा धोका ८० ते १०० टक्क्यांपर्यंत असतो. संभाव्य अपघाताचा धोका टाळण्यासाठी दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे, असा नियम करण्यात आलेला आहे. असे असताना या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या १०२ दुचाकीस्वारांना अपघातात मृत्यूला सामोरे जावे लागले. त्यांनी जर हेल्मेट परिधान केले असते तर २०१६ हे नवे वर्ष ते आपल्या कुटुंबियांसोबत साजरे करू शकले असते. औरंगाबादच्या पाच औद्योगिक वसाहतींमध्ये आता दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरची भर पडली आहे. वाढत्या औद्योगिकरणासोबत शहराचा चोहोबाजूने झपाट्याने विस्तार होत असून, त्यासोबतच शहराची लोकसंख्याही १५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येसोबत औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील दुचाकींची संख्या तब्बल साडेसात लाखांपर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यातील सुमारे पंधरा लाख नागरिक रोज दुचाकीने प्रवास करीत असतात. मात्र, यापैकी हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या मात्र नगण्य आहे. औरंगाबाद शहरात रोज सरासरी दुचाकीस्वारांचे दोन अपघात होतात. या अपघातात गंभीर जखमी होणाऱ्या आणि मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जानेवारी ते नोव्हेंबर-२०१५ या कालावधीत शहरात ५५३ गंभीर अपघात घडल्याची अधिकृत आकडेवारी पोलीस आयुक्तालयाकडून प्राप्त झाली. यात २७० घटना गंभीर स्वरुपाच्या होत्या तर १३८ किरकोळ स्वरुपाच्या होत्या. यातील ३१७ अपघात हे दुचाकीस्वारांचे आहेत. विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या नागरिकांच्या