शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

ते येतात आणि जातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:02 IST

जिल्ह्याचे पालकत्व ज्यांच्याकडे आहे, ते मुंबईकर मंत्री येतात आणि जातात. त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे काय चालले आहे, कार्यकर्ते कसे आहेत, ...

जिल्ह्याचे पालकत्व ज्यांच्याकडे आहे, ते मुंबईकर मंत्री येतात आणि जातात. त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे काय चालले आहे, कार्यकर्ते कसे आहेत, त्यांना कोरोनाच्या काळात उत्पादनाचे काही साधन आहे की नाही, याबाबत त्यांनी आजवर काहीही विचारणा केली नाही. त्यामुळे यांच्यापेक्षा जुने मुंबईकर मंत्री बरे होते, अशी कुजबुज सध्या कार्यकर्त्यांत सुरू आहे. सध्याचे जबाबदार मुंबईकर शहरात आले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून निघून जातात. सामान्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ते भेटत नसल्यामुळे पक्षामध्ये नाराजी वाढते आहे. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ते भेटतच नाहीत, जनसामान्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी त्यांनी या दोन वर्षांत एकदाही वेळ दिला नाही. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपासून माध्यमांना दूर ठेवतात. आजवर एकाही बैठकीमध्ये त्यांनी माध्यम प्रतिनिधींना प्रवेश दिला नाही. यापूर्वीच्या मुंबईकर मंत्र्यांनी माध्यमे, कार्यकर्ते, पदाधिकारी, जनसामान्यांना कधीच डावलले नव्हते, अशीही कुजबुज आहे.